“मराठा”–राष्ट्रगीतातील शब्द नाही,तर स्वाभिमानाची शपथ.
“पंजाब,सिंध,गुजरात,मराठा…” जेव्हा भारताचे राष्ट्रगीत अभिजात कवि रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले, तेव्हा त्यांनी त्या शब्दांमधून भारताच्या विविध भागांचा गौरव केला. पण महाराष्ट्र…
रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्ध समाजाचे एकमेव सर्व क्षेत्रात अग्रगण्य गाव मांडकी
विशेष प्रतिनिधी :- मौजे गाव मांडकी हे जिल्ह्यातील सामाजिक धार्मिक शैक्षणिक कला,सामाजिक बांधिलकी जपणारे गाव,बौद्धजन विकास मंडळ मौजे मांडकी स्थानिक व…
बाबासाहेबांच्या जिवनातील माता रमाई आणि माईसाहेब यांचा स्मृतिदिन
माता रमाई यांच्या ९० व्या आणि माईसाहेब यांच्या २२ व्या स्मृतिदिन दिनानिमित्य विशेष लेख रमाबाई भीमराव आंबेडकर (जन्म ७ फेब्रुवारी…
“लोकशाहीत लोकांच्या हित रक्षणाचा संकल्प”.
आपल्या देशात लोकशाही आहे.त्यामुळे मतदाराच्या मताला विशेष महत्व आहे हे मत देत असतांना जी,जी उमेदवार,उ भी असतील मग ती विधानसभा…
प्रौढ होणाऱ्या मुलास,बापाचे अनावृत्त पत्र.
प्रिय बाळा,आज तुझा जन्मदिवस.तू आज वयाचे १८ वर्षे पूर्ण करून प्रौढावस्थेत प्रवेशित आहेस.त्यानिमित्त तुला भरभरून मंगल कामनासह शुभाशिष.आज तुझ्या जन्मदिवसानिमित्त…
आजी आजोबा
आजी-आजोबा कोण असतात? एका छोट्या मुलीने निबंध लिहिला की, आजी-आजोबा ते एक स्त्री आणि एक पुरुष असतात.ज्यांना स्वतःची लहान मुले नसतात.ते…
आनंदी जेष्ठांसाठी 10 टिप्स
प्रिय जेष्ठ वयस्क मित्रांनो, चला आपण स्वतःचा आढावा घेऊया आणि 10/10 गुण मिळवूया…आनंदी जेष्ठांसाठी 10 टिप्स 1) जर तुम्हाला सकाळी…
“जीवनाचं खरं यश म्हणजे ते पूर्णत्वाने जगणं..!”
क्षणभंगुर जीवनाच्या प्रवासात माणूस धावत असतो – कधी पैशामागे,कधी नात्यांच्या ओढाताणीमध्ये,तर कधी प्रतिष्ठेच्या शोधात. पण या साऱ्या धावपळीत आयुष्य जगायचं…
झालं बरबाद हे जीवन नारीच,केलं वाटोळ हुंड्यान पोरीच.
“हुंडा आणि मुलींचा बळी” हे समीकरण इथल्या समाज व्यवस्थेच्या अंगवळणी पडलेला आहे त्यांना मुलींचे बळी जाणं मरणं हे जास्त चिंता…