जनसुरक्षा विधेयकविरोधी समितीच्या वतीने ३० जूनला मुंबईत विराट मोर्चा
मुंबई,ता.१ : ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून,जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे.त्यामुळे हे विधेयक…
'क्रांतिकारी विचारांच्या सागर लाटा'
मुंबई,ता.१ : ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून,जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे.त्यामुळे हे विधेयक…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे केवळ एका समाजापुरते मर्यादित नाही,तर संपूर्ण माणुसकीसाठी प्रकाशवाट दाखवणारे विचारधन आहे. “आंबेडकरवाद” ही संज्ञा केवळ…
“कोणत्याही जातीतला,धर्मातला,समाजातला कार्यकर्ता (अराजकीय) हा कार्यकर्ताच असतो.तो एक समाजाचा अविभाज्य घटक असतो.तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातील तत्ववेत्ते,महापुरुष आणि आजची सर्वसामान्य जनता यातील…
भारतात सत्ताबदल कशा पद्धतीने झाला हे आता जगाला सुद्धा कळले असेल.जगातली सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असते.…
‘फुल्यांचे खरे शत्रू कोण?’ असा प्रश्न उभा राहतो तेव्हा आजही बऱ्याचशा लोकांच्या मनात सहजपणे एकच उत्तर उमटते “ब्राह्मण समाज.” पण…
शुक्रवार १८ एप्रिल २०२५ रोजी दैनिक लोकसत्तात चार पाणी जाहिरात आली.नवी मुंबईतील आगरी कोळी गावठाणातील घरे न्यायालयातील निर्णयांची माहिती देऊन…
देशात मनुवादी विचारांच्या संघटना बहुसंख्य मराठा मागासवर्गीय समाजाच्या वैचारिक मानसिक गुलामी मुळे डोकेवर काढत आहेत.पहिल्या त्या बॅनर लावण्यास घाबरत होत्या…
आगरी कोळी समाजाच्या शेतजमिनी पोलिसी बळाने,जबरदस्तीने,गोळीबार करून पाच माणसे मारून,हजारो रक्तबंबाळ करून.माजी मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी १९८४ साली…
ईस्ट इंडियन समाज हा सागरपुत्र आगरी कोळी भंडारी आदिवासी समाजाचा सख्खा भाऊ आहे. २०१६/१७ साली मुंबईच्या गावठाण हक्कांचा लढा सुरू करताना,…
अभिनंदन वर्षाताई! तुमचे त्रिवार अभिनंदन. “आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी हे मुंबईचे आद्य नागरिक आहेत.” मुंबईच्या भूमिपुत्रांचा हा आवाज,आज…