दोन गोष्टीपासून सावध रहा “एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा” !!

      भारतात सत्ताबदल कशा पद्धतीने झाला हे आता जगाला सुद्धा कळले असेल.जगातली सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असते.…

सिडकोकडून आगरी कोळी गावठाणेच नाहीत,तर ओबीसी नेतृत्व बदनाम करून,संपवून टाकण्याचे विकृत राजकारण होत आहे.

शुक्रवार १८ एप्रिल २०२५ रोजी दैनिक लोकसत्तात चार पाणी जाहिरात आली.नवी मुंबईतील आगरी कोळी गावठाणातील घरे न्यायालयातील निर्णयांची माहिती देऊन…

तीन टक्केवाला समाज बहुसंख्य मराठा ओबीसी च्या बळावर डोके वर काढतो.

देशात मनुवादी विचारांच्या संघटना बहुसंख्य मराठा मागासवर्गीय समाजाच्या वैचारिक मानसिक गुलामी मुळे डोकेवर काढत आहेत.पहिल्या त्या बॅनर लावण्यास घाबरत होत्या…

नवी मुंबईतील आगरी कोळी ओबीसींची घरे अनधिकृत,अतिक्रमित का?-राजाराम पाटील.

आगरी कोळी समाजाच्या शेतजमिनी पोलिसी बळाने,जबरदस्तीने,गोळीबार करून पाच माणसे मारून,हजारो रक्तबंबाळ करून.माजी मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी १९८४ साली…

ओबीसी,आकाशातल्या स्वर्गापेक्षा, “मुंबईचा जमीन मालकी हक्क” महत्वाचा आहे.

ईस्ट इंडियन समाज हा सागरपुत्र आगरी कोळी भंडारी आदिवासी समाजाचा सख्खा भाऊ आहे. २०१६/१७ साली मुंबईच्या गावठाण हक्कांचा लढा सुरू करताना,…

मा.खासदार वर्षाताई गायकवाड यांनी “गावठाण हक्कांचा “मुद्दा अखेर लोकेसभेत गाजविला.

अभिनंदन वर्षाताई! तुमचे त्रिवार अभिनंदन.    “आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी हे मुंबईचे आद्य नागरिक आहेत.” मुंबईच्या भूमिपुत्रांचा हा आवाज,आज…

आंबेडकरी राजकीय चळवळ आणि साहित्यिकांचे योगदान.    

सध्या आंबेडकरवादी,आंबेडकरी विचारधारा…वगैरे शब्द सर्वांच्या ओळखीचे झालेत.असे शब्द वापरणारे मग आपल्याच विचारसरणीचे आहेत असं वाटून जातं. कारण असे जड शब्द…

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचे सोशल ऑडिट झालेचं पाहिजे.- माजी न्यायमूर्ती मदन लोकूर.

विशेष प्रतिनिधी मुंबई: देशातील सर्वात मोठा उद्योग धंदा म्हणजेच बांधकाम.बांधकाम कामगारांना कायदा असतानाही बांधकाम कामगाराचे कल्याण का नाही?. ही खंत…