नवी मुंबईतील आगरी कोळी ओबीसींची घरे अनधिकृत,अतिक्रमित का?-राजाराम पाटील.

आगरी कोळी समाजाच्या शेतजमिनी पोलिसी बळाने,जबरदस्तीने,गोळीबार करून पाच माणसे मारून,हजारो रक्तबंबाळ करून.माजी मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी १९८४ साली…

ओबीसी,आकाशातल्या स्वर्गापेक्षा, “मुंबईचा जमीन मालकी हक्क” महत्वाचा आहे.

ईस्ट इंडियन समाज हा सागरपुत्र आगरी कोळी भंडारी आदिवासी समाजाचा सख्खा भाऊ आहे. २०१६/१७ साली मुंबईच्या गावठाण हक्कांचा लढा सुरू करताना,…

मा.खासदार वर्षाताई गायकवाड यांनी “गावठाण हक्कांचा “मुद्दा अखेर लोकेसभेत गाजविला.

अभिनंदन वर्षाताई! तुमचे त्रिवार अभिनंदन.    “आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी हे मुंबईचे आद्य नागरिक आहेत.” मुंबईच्या भूमिपुत्रांचा हा आवाज,आज…

आंबेडकरी राजकीय चळवळ आणि साहित्यिकांचे योगदान.    

सध्या आंबेडकरवादी,आंबेडकरी विचारधारा…वगैरे शब्द सर्वांच्या ओळखीचे झालेत.असे शब्द वापरणारे मग आपल्याच विचारसरणीचे आहेत असं वाटून जातं. कारण असे जड शब्द…

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचे सोशल ऑडिट झालेचं पाहिजे.- माजी न्यायमूर्ती मदन लोकूर.

विशेष प्रतिनिधी मुंबई: देशातील सर्वात मोठा उद्योग धंदा म्हणजेच बांधकाम.बांधकाम कामगारांना कायदा असतानाही बांधकाम कामगाराचे कल्याण का नाही?. ही खंत…

आंबेडकर…!,आंबेडकर…!!,आंबेडकर…!!! 

विसाव्या शतकातील एक महान क्रांतीकारक,महान समाज सुधारक,तत्ववेत्ता ज्ञानाचा महासागर म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विलक्षण व्यक्तीमत्व आत्मतेज नी प्रकांड पांडीत्य…

आंबेडकर…! आंबेडकर….!आंबेडकर…..!

आंबेडकर म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हे, तर जगातील शोषितांच्या हृदयात धगधगत ठेवलेली ऊर्जा आहे. आंबेडकर हे नाव घेतले की, समाजाच्या…