आगरी कोळी भंडारी कुणबी ओबीसी आरक्षण,(जातनिहाय जनगणना) आणि शूद्रांची मानसिकता.

केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र नोंद असताना, ओबीसींसाठी स्वतंत्र “रकाना” ठेवण्यात आलेला…

ओबीसी आरक्षण आंदोलन आणि पत्रकारिता-राजाराम पाटील.

विद्येविना मती गेली..ओबीसींच्या गुलामगिरी मागचे सत्य महात्मा जोतिबा फुले यांनी सागितले.त्याचबरोबर त्या गुलामगिरीवरचा उपाय हा स्त्री शिक्षण आहे हे सांगून…

जनसुरक्षा विधेयकविरोधी समितीच्या वतीने ३० जूनला मुंबईत विराट मोर्चा

मुंबई,ता.१ : ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून,जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे.त्यामुळे हे विधेयक…

आंबेडकरवादी कोणाला म्हणावे..? आंबेडकरवादाची व्याख्या काय..?

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे केवळ एका समाजापुरते मर्यादित नाही,तर संपूर्ण माणुसकीसाठी प्रकाशवाट दाखवणारे विचारधन आहे. “आंबेडकरवाद” ही संज्ञा केवळ…

चळवळीतला कार्यकर्ता जिवंत,तर समाज सुरक्षित…..

“कोणत्याही जातीतला,धर्मातला,समाजातला कार्यकर्ता (अराजकीय) हा कार्यकर्ताच असतो.तो एक समाजाचा अविभाज्य घटक असतो.तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातील तत्ववेत्ते,महापुरुष आणि आजची सर्वसामान्य जनता यातील…

दोन गोष्टीपासून सावध रहा “एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा” !!

      भारतात सत्ताबदल कशा पद्धतीने झाला हे आता जगाला सुद्धा कळले असेल.जगातली सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असते.…

सिडकोकडून आगरी कोळी गावठाणेच नाहीत,तर ओबीसी नेतृत्व बदनाम करून,संपवून टाकण्याचे विकृत राजकारण होत आहे.

शुक्रवार १८ एप्रिल २०२५ रोजी दैनिक लोकसत्तात चार पाणी जाहिरात आली.नवी मुंबईतील आगरी कोळी गावठाणातील घरे न्यायालयातील निर्णयांची माहिती देऊन…

तीन टक्केवाला समाज बहुसंख्य मराठा ओबीसी च्या बळावर डोके वर काढतो.

देशात मनुवादी विचारांच्या संघटना बहुसंख्य मराठा मागासवर्गीय समाजाच्या वैचारिक मानसिक गुलामी मुळे डोकेवर काढत आहेत.पहिल्या त्या बॅनर लावण्यास घाबरत होत्या…

नवी मुंबईतील आगरी कोळी ओबीसींची घरे अनधिकृत,अतिक्रमित का?-राजाराम पाटील.

आगरी कोळी समाजाच्या शेतजमिनी पोलिसी बळाने,जबरदस्तीने,गोळीबार करून पाच माणसे मारून,हजारो रक्तबंबाळ करून.माजी मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी १९८४ साली…