डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावांची देशाला एलर्जी का ?.

भारत देशांवर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले.भारत देश गुलामीत होता.या इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी भारत देशातील अनेक थोरांना तुरुंगवास, जन्म…

संविधान तुमची ढाल आहे.पण ती सांभाळण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे.

माझ्या प्रिय देश बांधवानो,शोषित आणि वंचित समुदायातील माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि या नवजात राष्ट्राच्या नागरिकांनो जागे व्हा! सविधान, ही…

भीमा कोरेगाव विजय स्तंभ जागेच्या संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि भिम सैनिक.

पेशवाईचा वैचारिक वारसदार गृहमंत्री,त्याचे सरकार आदेश देणार.पोलीस त्याची अंमलबजावणी करणार आणि भिम सैनिक संघर्ष करणार सध्या आपल्या देशात हेच चालू…

एकत्र कुटुंब व्यवस्था संपणार आहे?.

आधुनिक तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करीत असतांना एकत्र कुटुंब व्यवस्था संपत चालली आहे. याचा गांभीर्याने .विचार करावाच लागेल.येणार्‍या वीस पंचवीस वर्षांत नसुन येत्या…

हैदराबाद येथील हुसैन सागर तलावातील तथागत गौतम बुद्धाचा पुतळा साद घालतोय!!

जगातील सर्वात उंच आणि भारतातील एक मोनोलिथ म्हणून गौरवांकित केला गेलेला तथागत गौतम बुद्धांचा भव्य पुतळा हैदराबादच्या प्रसिद्ध हुसेन सागरात…

चिंतन अध्यात्माच्या नादाने विज्ञानाकडे पाठ फिरवलेला भारत 

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी शहर मध्ये प्रसिद्ध साई बाबा मंदिर आहे.लाखों भक्तांच्या दुख मुक्तीसाठी ते प्रसिद्ध आहे. श्रद्धा सबुरी आणि भक्ति…

तरुणांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास त्या देशाला गुलामगिरीकडे नेता येऊ शकते.

निसर्गाने माणसाला शक्ति बरोबर युक्तीचे वरदान दिले आहे. कुठे कशी वापरावी ही त्याने त्याने ठरवावी.म्हणूनच शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ मानली…

बाबासाहेब आम्हाला माफ करा.आम्ही चळवळीची ६९ वर्षात दुर्दशा केली ?.

निसर्गाचा नियम आहे जो जन्मा येतो.तो एक दिवस मृत्यू पावतो.निसर्ग नियमाने सर्वच प्राणी माणस जगतात,काही खाण्यासाठी जगतात तर काही जगण्यासाठी…

निढळाच्या घामाने जमवलेला गरीब जनतेचा पैसा स्विकारणे बेशरमपणाचे आहे’असे उदगार डॉ.बाबासाहेबांनी काढले होते.

गुरुवार ता.28 ऑक्टोबर 1954 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हिरक महोत्सवानिमित्य पुरंदरे स्टेडियम, मुंबई येथे भरविण्यात आलेल्या अपुर्व सोहळ्यात 1 लक्ष…

चंद्रपूर जिल्ह्यात हिंदू महार म्हणून नोंद केलेल्या लोकांची संख्या शून्य आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील धम्म दिक्षेनंतर चंद्रपूर येथे 16 ऑक्टोबर 1956 रोजी हजारो अनुयायांना धम्मदीक्षा दिली.यानंतर पुढील वर्षभर चंद्रपूर जिल्ह्यातील…