भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि आगरी कोळी ओबीसी समाज.-राजाराम पाटील.

मागील महिना आंबेडकर जयंती आणि बुद्ध,सम्राट अशोक,छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती…

चरथ भिक्खये चारिकम,बहुजन हिताय – बहुजन सुखाय!

जगातील पहिल प्रशिक्षित संघटन निर्माण करणारे मानवाला दुःख मुक्तीचा,मानव हिताचा कल्याणकारी मार्ग दाखवणारे,चरथ भिक्खये चारिकम,बहुजन हिताय – बहुजन सुखाय असा…

शिवरायांची सासुरवाडी : करवंड (ता. चिखली) इंगळे घराण्याची गौरवगाथा – स्वराज्याच्या इतिहासातील उज्ज्वल अध्याय.

 इतिहास म्हणजे केवळ राजसत्ता बदलण्याची नोंद नव्हे. इतिहास म्हणजे त्या सत्तांमागे उभे राहिलेले घराणी, कुटुंबे,त्याग,निष्ठा,पराक्रम आणि स्वाभिमान यांचा अखंड प्रवाह…

राजकारणापुढे शहाणपण चालत नाही : समाजकारणाची काटेरी वाट आणि चळवळींचा विघातक प्रवास

समाजाच्या उभारणीसाठी,अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, वंचितांच्या हक्कांसाठी आणि बदलाच्या आशेने उभ्या राहणाऱ्या सामाजिक चळवळी या कोणत्याही लोकशाही समाजाच्या प्राणशक्ती असतात.या चळवळींच्या…

बौद्धांनो,राजकीय आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी सज्ज व्हा…

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावरून संपूर्ण राज्यात उलट सुलट चर्चांना उधान आलं आहे. अ ब क ड उपवर्गीकरणाची मागणी प्रथम भंडारा येथील…

घरा घरात संविधान पोहचवणारे पठाण गुरुजी

साथी चंदूभाई मेहता जन्म्शाताब्दी निमित्ताने साथी चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठान तर्फे रायगड जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक नुरखॉं पठाण यांना…

आंबेडकरी विचारधारा मानणारा समाज आणि भिम जयंतीचा जल्लोष.

बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती उत्सव गावा गावात,तालुक्यात,जिल्ह्यात राज्यात,देशात आणि जगभरात मोठ्या उत्सपूर्तपणे धुमधडाक्यात साजरी झाली.कारण भारतात…

देवांच्या पुतळ्यामागे ब्राह्मण तर छत्रपतींच्या पुतळ्याआड मराठे?- राजाराम पाटील.

विभूतीपूजा ही लोकशाहीसाठी धोकादायक आहे.हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सागितले आहे.भारतात देवपुजेतून पुढे अंध श्रध्दा आणि अलिकडे अंधभक्तीची, मोठी अंधभक्त मतदार…

आमच्या पूर्वजांचा प्रेरणादायी इतिहास!. 

माझे बाबा आदरणीय जानकीराम उमाजी इंगळे गुरुजी ह्यांचा २५ वा स्मृतिदिन त्यानिमित्याने त्यांच्या जीवनातील काही ठळक प्रसंग वाचकांना सांगण्याचा प्रयत्न…

लोहार पाणक्या ने राजाला शिकवला धडा

ब्राह्मण इतरांपेक्षा खूप ज्ञानी व बुद्धिमान असतात म्हणून त्यांना सर्वच क्षेत्रात जास्त नोकऱ्या दिल्या जातात. वास्तविक तो त्यांच्या योग्यतेचा सन्मानच…