असंघटित कामगारांचा नायक – अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारी विचार व व्यवहार आत्मसात केलेले महान साहित्यिक होते.त्यांची बांधिलकी या देशातील असंघटित कष्टकरी समाजाची जातीव्यवस्था व…

दक्षता पथक तपासणी हे प्रचंड ढोंग आहे.

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांच्या घरी जाऊन दलालांनी अर्ज भरून घेतले गेले.त्यासाठी रोजदारीवर आणि…

राजर्षी शाहूमहाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्याने आता तरी मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?.

छत्रपति शाहू महाराज भोसले (जन्म जून २६, इ.स. १८७४ – मृत्यू मे ६, इ.स. १९२२),छत्रपती शाहू महाराज,राजर्षी शाहू महाराज,कोल्हापूरचे शाहू…

बुद्ध आशिर्वाद देत नाही, बुद्ध शाप ही देत नाही..

चरथ भिक्खये चारिकम,बहुजन हिताय – बहुजन सुखाय| जगातील पहिल प्रशिक्षित संघटन निर्माण करणारे मानवाला दुःख मुक्तीचा,मानव हिताचा कल्याणकारी मार्ग दाखवणारे,चरथ…

एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार

एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कारकधी काळी भारत हा कृषिप्रधान देश होता.बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून कामधंदा,व्यवसाय व्यापार करायचे.त्यामुळेच एका कुटुंबाचा…

हिंदू म्हणजे कोण?. आणि ब्राह्मण म्हणजे कोण?.आता तरी समजून घ्या.

सत्य कधीच लपत नाही, किंवा गाडल्या जात नाही आणि नष्ट ही केल्या जात नाही.काही झाले तरी त्याचा इतिहास लिहला जातो.आणि…

भिम जयंती साजरी करतांना तरुणाई मध्ये प्रचंड स्पिरीट दिसले. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते जा आपल्या घराच्या भितीवर लिहून ठेवा आम्हाला या देशाची शासन कर्ती जमात बनायचे आहे.हे आम्ही…

महामानवाची जयंती कशासाठी साजरी करायची?.

 विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांची जयंती ही बाबासाहेबांचे जीवन आणि कार्य याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करायची असते.बाबासाहेबांच्या विचारधारेचे समर्थक वाढवण्यासाठी बाबासाहेबांची जयंती…

बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद असायला पाहिजेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटाळून हिन्दू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारुन जाहिर पणे धम्म दीक्षा घेतली होती.ती…

सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत कसा निर्माण होईल ?.

देवनामप्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्सवात आणि प्रमाणत का साजरी होत नाही.भारतात अनेक महापुरुषाच्या जयंती मोठया उत्साहात साजऱ्या केल्या…