एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार

एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कारकधी काळी भारत हा कृषिप्रधान देश होता.बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून कामधंदा,व्यवसाय व्यापार करायचे.त्यामुळेच एका कुटुंबाचा…

हिंदू म्हणजे कोण?. आणि ब्राह्मण म्हणजे कोण?.आता तरी समजून घ्या.

सत्य कधीच लपत नाही, किंवा गाडल्या जात नाही आणि नष्ट ही केल्या जात नाही.काही झाले तरी त्याचा इतिहास लिहला जातो.आणि…

भिम जयंती साजरी करतांना तरुणाई मध्ये प्रचंड स्पिरीट दिसले. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते जा आपल्या घराच्या भितीवर लिहून ठेवा आम्हाला या देशाची शासन कर्ती जमात बनायचे आहे.हे आम्ही…

महामानवाची जयंती कशासाठी साजरी करायची?.

 विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांची जयंती ही बाबासाहेबांचे जीवन आणि कार्य याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करायची असते.बाबासाहेबांच्या विचारधारेचे समर्थक वाढवण्यासाठी बाबासाहेबांची जयंती…

बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद असायला पाहिजेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटाळून हिन्दू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारुन जाहिर पणे धम्म दीक्षा घेतली होती.ती…

सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत कसा निर्माण होईल ?.

देवनामप्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्सवात आणि प्रमाणत का साजरी होत नाही.भारतात अनेक महापुरुषाच्या जयंती मोठया उत्साहात साजऱ्या केल्या…

कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई!.

बहुजनांच्या म्हणजे मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे राष्ट्रीय पातळीवर समर्थपणे नेतृत्व करेल अशी एक ही व्यक्ती आज राजकीय पातळीवर नाही.हा सर्व…

“होलिका” या महिलेला जिवंत जाळून केला जाणारा उत्सव म्हणजे “होळी”

होळी साजरी करतो म्हणजे नक्की काय करतो?  होलिका या महिलेला जीवन जाळले असते.  त्यामुळे या दिवशी होळी आसन साजरा केला…

सुशिक्षित महिलांचा अज्ञानी महिला दिन !. 

आपल्या देशात आपल्या मातृभूमीत जन्मलेल्या लोकांचे फारसी दखल घेतली जात नाही.पण सातासमुद्रापार कोणी काही केले असेल तर त्याला जागतिक महत्व…