बौद्धांच्या परिवर्तनवादी विचारांचे लोक व लोकांच्या चळवळी यशस्वी का होत नाहीत?.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते शासन कर्ती जमात बना.त्यासाठी कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी संघटित होऊन प्रशासकीय शासन यंत्रणेवर कायम स्वरूपी…

बौद्धांचे संविधानिक अधिकारावर कोणी बोलत का नाही?.

महारकी सोडल्यास महार समाजाचे किती मोठे नुकसान होणार हे सांगणारे हरिजन तेव्हा होते.आणि आता जनगणा करतांना “महार” न लिहल्याने किती…

खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या स्मृती दिना निमित्त विशेष लेख  जगात शिक्षण देणाऱ्या संस्था खुप आहेत.आणि त्या संस्थाचे उदिष्ट…

धम्माच्या नांवावर दिव्याचे मार्केटिंग 

बुद्ध पौर्णिमेला डोक्यात ज्ञानाचे दिवे लावा,एका भोंदू चरित्रहीन भंतेने चिवराच्या आड लपून अनेक कांड केल्याची पोलिस स्टेशनला नोंद आहे. शीलभ्रष्ट…

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांची जयंती ही बाबासाहेबांचे जीवन आणि कार्य याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करायची असते.बाबासाहेबांच्या विचारधारेचे समर्थक वाढवण्यासाठी बाबासाहेबांची जयंती…

सत्यशोधक महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले  

महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्य विशेष लेख सत्यशोधकांची १९९ वर्षा नंतर ही भीती का वाटते?.राज्यात ११ एप्रिल ला…

भिमजयंती कशी साजरी करायची ?.डी जे च्या तालावर कि विचारांच्या जोरावर?.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याची संधी दरवर्षी येते.त्यामुळे वर्षभरात आम्ही शिक्षण,आरोग्य आणि रोजगार व्यक्तिगत पातळीवर काय प्रगती केली त्याचे एडीट…

सम्राट अशोक जयंती साजरी होत नसेल तर?. प्रबुद्ध भारत कसा निर्माण होईल ?.

देवनामप्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्सवात आणि प्रमाणत का साजरी होत नाही. भारतात अनेक महापुरुषाच्या जयंती मोठया उत्साहात साजऱ्या…

शांतीचा संदेश देणारा रमजान

जगातील मानव जातीला कोरोनाने जमिनीवर आणून सोडले होते.जात धर्म,प्रांत, भाषा,वेशभूषा,गरीब श्रीमंत उच्च नीच सर्व एकाच खाटेवर झोपण्यास मजबूर केले. माणसांनी…