शाळा,कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीत गरीब श्रीमंत भेद नसावा.

देशात आज एस सी,एस टी समाजाचे शिक्षण, नोकरीतील वर्चस्व आणि सामाजिक राजकीय जागृती विशिष्ट समाजाला आव्हान देणारी ठरत आहे. ग्रामीण…

स्मार्ट मोबाईल मुळे जग जवळ तर,नातेवाहिक दूर जात आहेत.

राज्यात देशात अभिजीत दिपके मुळे सोशल मीडिया काय करू शकते हे दाखवून दिले. गेल्या एक महिन्यात पावसाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या…

प्रश्न न विचारता म्हणा स्वातंत्र्य दिन चिरायू हो.. 

७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्य आत्मचिंतन परीक्षण करणारा विशेष लेख भारत स्वातंत्र्य होऊन ७९ वर्ष पूर्ण झालीत.८० वर्षात पदार्पण करीत…

बौद्धांच्या परिवर्तनवादी विचारांचे लोक व लोकांच्या चळवळी यशस्वी का होत नाहीत?.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते शासन कर्ती जमात बना.त्यासाठी कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी संघटित होऊन प्रशासकीय शासन यंत्रणेवर कायम स्वरूपी…

बौद्धांचे संविधानिक अधिकारावर कोणी बोलत का नाही?.

महारकी सोडल्यास महार समाजाचे किती मोठे नुकसान होणार हे सांगणारे हरिजन तेव्हा होते.आणि आता जनगणा करतांना “महार” न लिहल्याने किती…

खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या स्मृती दिना निमित्त विशेष लेख  जगात शिक्षण देणाऱ्या संस्था खुप आहेत.आणि त्या संस्थाचे उदिष्ट…

धम्माच्या नांवावर दिव्याचे मार्केटिंग 

बुद्ध पौर्णिमेला डोक्यात ज्ञानाचे दिवे लावा,एका भोंदू चरित्रहीन भंतेने चिवराच्या आड लपून अनेक कांड केल्याची पोलिस स्टेशनला नोंद आहे. शीलभ्रष्ट…

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांची जयंती ही बाबासाहेबांचे जीवन आणि कार्य याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करायची असते.बाबासाहेबांच्या विचारधारेचे समर्थक वाढवण्यासाठी बाबासाहेबांची जयंती…

सत्यशोधक महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले  

महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्य विशेष लेख सत्यशोधकांची १९९ वर्षा नंतर ही भीती का वाटते?.राज्यात ११ एप्रिल ला…