बुद्धभूमी जमिनीचा वाद मिटवणार कोण….??? पत्रकार बाबा रामटेके.

बुद्धभूमीचा तिढा वाढत चालला आहे. ज्यांना या जमिनीबद्दल काडीची माहिती नाही ते लोक वादग्रस्त वक्तव्य करून हा वाद सुटूच नये…

चंदनशिवेच्या माहितीसाठी…!

कालच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात आमचा जीवलग मित्र नितीन चंदनशिवे याने त्याची ‘कांबळे’ नावाची कविता म्हटली.त्यात त्याने,कांबळे भगवा हातात घेऊन शिवसैनिक…

बिनविरोध निवडींची नवीन फॅशन: लोकशाहीची प्रगल्भता की तडजोडीचे राजकारण?

नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत १७ पैकी ६ आमदार बिनविरोध निवडून आले.ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चेची…

धम्माने मी बौध्द पण जातीने महार आहे,

सध्या होत असलेल्या जनगणनेत अनेक बौध्द विद्वान बौध्दांना सांगत आहेत की, धर्माच्या रकान्यात ‘बौध्द’ लिहा आणि जातीच्या रकान्यात ‘महार’ लिहा.…

‘प्रबुद्ध भारत’ घराघरात पोहोचविण्याची जबाबदारी फुले-आंबेडकरी कार्यकर्त्यांची: मंगल खिवंसरा

प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस’चे औरंगाबादमध्ये थाटात उद्घाटन; चळवळीचे मुखपत्र अधिक गतिमान करण्याचा मान्यवरांचा निर्धार संभाजी नगर (औरंगाबाद) प्रतिनिधी: ‘प्रबुद्ध भारत’…

पंढरपूर पंचायत समितीच्या मुख्य अधिकाऱ्यांचा माहिती अधिकारात पळपुटेपणा; एकाच अपीलावर तीनवेळा वेगवेगळ्या तारखा देऊन ऐनवेळी गायब!

विशेष प्रतिनिधी – १३ एप्रिलचा मूळ अर्ज आणि १८ मे च्या प्रथम अपीलाला केराची टोपली; ७ तांत्रिक मुद्दे दडपण्याचा प्रयत्न.पंढरपूर पंचायत…

आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज यांना विविध समाजाने समजून घ्यावे?.

महाराष्ट्र राज्यात आजच्या घडीला उपवर्गीयकरण मुद्यामुळे विशिष्ट जाती मध्ये तीव्र नाराजी तर काही जातीत आनंदाच्या उकल्या फुटत आहेत. या अगोदर…

शासनाचे एससी आरक्षणातील उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण विरोधच…आगरी कोळी ओबिसिनो तुम्ही कुणाच्या बाजूने जाणार?- राजाराम पाटील.

आरक्षणाचा लाभ शोषित वंचित जातीतील शेवटच्या घटकास व्हावा म्हणून एससी अस्पृश्य ठरविलेल्या ५९ जातीतील एकसंघ समूहाचे चार गट करून स्वतंत्र…

नवी मुंबईत आगरी कोळी ओबीसींच्या घरांना महानगर पालिकेच्या नोटिसा? वनमंत्री गणेश नाईक काय करतात?- राजाराम पाटील.

नवी मुंबईतील आगरी कोळी भूमिपुत्र ओबीसी बांधवांच्या गावठाणातील घरांना वाढीव बांधकामाबाबत महानगर पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.तसेच संबंधित बांधकाम धारकाना सुनावणीसाठी…

ओबीसी सुतार समाज नेत्यांनी ओबीसी बद्दल जनजागृती करण्यासाठी राज्यभर दौरे करावे!

संविधान निर्मात्यांनी संविधानात विशिष्ट कलमे निर्माण करून ओबीसींसाठी तरतूद केलेली आहे त्याचा योग्य उपयोग समाजात नेतेगिरी करणाऱ्या ओबीसी सुतार समाज…