समाज सेवक शांताराम देठे यांना समाज भुषन पुरस्कारासह अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्रीरामपूर (प्रतिनिधी) समाजातील वंचित शोषित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा सन्मान नेहमीच केला जातो.हरेगाव या ठिकाणी…
समाज सेवक शांताराम देठे यांना समाज भुषन पुरस्काराने गौरविण्यात आले.
पंचशील नगर घाटकोपर – आज माझे परममित्र,मोठे बंधू आदरणीय आयुष्यमान शांताराम शंकर देठे यांचा वाढदिवस आणि आदरणीय लक्ष्मी शांताराम देठे…
तेव्हा उघडलाच नाही काळा रामाचा दरवाजा…आता रांगाच रांगा लागल्या.
नाशिकच्या काळ्या रामाच्या मंदिरात आम्हाला माणूस म्हणून प्रवेश नव्हता म्हणून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. त्यामुळे आम्हाला आज माणूस…
होळीच्या सणाचा थोडक्यात सत्य इतिहास.
मनुवादी मानसिकता असलेल्या ब्राह्मणांनी तयार केलेला घाणेरडा सण म्हणजे “होळी” भारतामध्ये होळी हा अत्यंत घाणेरड्या प्रकारचा सण साजरा केला जातो…
आगरी कोळी गावठाण आणि”हिंदू राष्ट्रवाद?”- राजाराम पाटील.
मुंबईचे मूळ भूमिपुत्र आणि सागरपुत्र आगरी कोळी भंडारी कराडी आदिवासी ईस्ट इंडियन यांच्या घरं वस्त्या यांना शासनाने गलिच्छ वस्त्या (SRA)…
बुलढाणा जिल्हा भूमिपुत्र व्ही.एल.गवई (आय.ए.एस) पाषणातील झऱ्याला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विशेष प्रतिनिधी बांद्रा मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यागाचा उपदेश आणि “शिका,संघटित व्हा,संघर्ष करा” असा मौलिक विचार अनुसरून मोक्याचा जागा…
सत्तेसाठी आघाडी चालते, मग विरोधी पक्षनेतेपदासाठी का नाही? लोकशाहीतील दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह!
भारतीय संविधानाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर आणि २६ जानेवारी १९५० पासून खऱ्या अर्थाने लोकशाहीचा स्वीकार केला. संविधानाने संघराज्य…
गट-तटाच्या विळख्यात अडकलेले ग्रामीण भविष्य; बुद्ध आणि संविधानच उपाय.
आज भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागात एक गंभीर सामाजिक समस्या दिसून येते ती म्हणजे गावागावातील गट-तट. एकेकाळी गाव म्हणजे एक…
बापाचे प्रेम आणि आईचे संस्कार तुलना होऊ शकत नाही.
पुण्यातील एका चाळीत ‘सदाशिव’ (वय ५५) आणि त्यांचा मुलगा ‘अनिकेत’ (वय २१) राहत होते. सदाशिव मार्केट यार्डमध्ये हमालीचं काम करायचे.…
