पोटाची आग: जगातली सर्वात मोठी आणि भयंकर आग असते.

विध्यार्थी असा असावा.राष्ट्रप्रेमी,प्रामाणिक,शिस्तप्रिय,सदाचारी,कल्पक, आज्ञाधारक,अभ्यासू ,वक्तशीर,नम्र,आणि खिलाडू  पुढे हाच विध्यार्थी देशाचा प्रथम नागरिक बनतो. नंतर कामगार,कर्मचारी अधिकारी बनतो. तो हे शिक्षणतील…

अनुसूचित जातीचे आरक्षण आणि उपवर्गिकरण

सर्वोच्च न्यायालय यांनी आरक्षण संदर्भात निकाल देतांना म्हटले की,आरक्षण ज्या जातींना मिळाले आहे आणि जे वंचीत आहेत.अशा लोकांना त्याचा सर्वांगीण…

शिवरायांची सासुरवाडी : करवंड (ता. चिखली) इंगळे घराण्याची गौरवगाथा – स्वराज्याच्या इतिहासातील उज्ज्वल अध्याय.

 इतिहास म्हणजे केवळ राजसत्ता बदलण्याची नोंद नव्हे. इतिहास म्हणजे त्या सत्तांमागे उभे राहिलेले घराणी, कुटुंबे,त्याग,निष्ठा,पराक्रम आणि स्वाभिमान यांचा अखंड प्रवाह…

राजकारणापुढे शहाणपण चालत नाही : समाजकारणाची काटेरी वाट आणि चळवळींचा विघातक प्रवास

समाजाच्या उभारणीसाठी,अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, वंचितांच्या हक्कांसाठी आणि बदलाच्या आशेने उभ्या राहणाऱ्या सामाजिक चळवळी या कोणत्याही लोकशाही समाजाच्या प्राणशक्ती असतात.या चळवळींच्या…

२१ एप्रिलपासून शिक्षकेतर बेमुदत संपावर, शिक्षण व्यवस्था कोलमडणार

मुंबई : राज्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाच्या उदासीन भूमिका विरोधात दि. २१ एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या “महाराष्ट्र राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर…

बौद्धांनो,राजकीय आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी सज्ज व्हा…

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावरून संपूर्ण राज्यात उलट सुलट चर्चांना उधान आलं आहे. अ ब क ड उपवर्गीकरणाची मागणी प्रथम भंडारा येथील…

पारवे आणि जावळे परिवाराचा मंगल परिणय प्रसंगी नवा आदर्श पुस्तकं रुपी भेट.

दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी मी कवयित्री आम्रपाली पारवे आणि ऋषिकेश जावळे यांचा मंगल परिणय घडून आला तरी,खर पाहायला गेलं…

शौचालयाच्या नावाने होणारा भ्रष्टाचार महिलांनी हाणून पाडला.

विशेष प्रतिनिधी – बोरिवली विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 14 मधील राजेंद्र नगर मधील शिवाजी नगर विभागाततील सार्वजनिक शौचालयात झालेल्या भ्रष्टाचारावर…

कर्तृत्ववाने महान असलेले श्री.कांशीराम किसन तायडे रिटायर्ड RPf हवालदार चांदुरबिस्वा.

स्मशान भूमीत भुत पिछात राहतात मेलेल्या माणसांची आत्मा तिथे वास करते ही बहुजन समाजात हजारो वर्षे पासुन खोटी अंधश्रद्धा पसरविण्यात…

महिलांची एकच जिद्द,अटी रद्द,33 टक्के आरक्षण फक्त

ज्या राज्यांनी लोकसंख्या वाढीला आळा घातला,आपल्या राज्याची प्रगती केली त्या राज्यांना शिक्षा व ज्या राज्यांनी प्रगती न करताच अमाप लोकसंख्या…