आमच्या पूर्वजांचा प्रेरणादायी इतिहास!. 

माझे बाबा आदरणीय जानकीराम उमाजी इंगळे गुरुजी ह्यांचा २५ वा स्मृतिदिन त्यानिमित्याने त्यांच्या जीवनातील काही ठळक प्रसंग वाचकांना सांगण्याचा प्रयत्न…

“बौद्धानी योग्य निर्णय घेतल्यास बेरोजगारी सहज दूर”

 अलीकडे रोजगाराची समस्या वाढत चालली असून,कंत्राटी पद्धतीने जोर पकडल्या मुळे भविष्यात बौध्द मुलांना रोजगार मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे…

गाढवे झाली बघा,कालचे घोडेअडवून ठेवले यांनी, चळवळीचे गाडे….

गाढवे झाली बघा, कालचे घोडेअडवून ठेवले यांनी, चळवळीचे गाडे…. बीन बुडाचे तांबे, कुठे ही लुंडकतीमोजून यांच्या थोबडी, मारावे जोडे…. बाप…

आगरी कोळी ओबीसी तरुणांनी युजीसी (समानता) कायदा समजून घेणे गरजेचे आहे. :- राजाराम पाटील.

देशातले वातावरण वैदिक ब्राह्मणी हिंदुत्वाने भारलेले आहे.मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्यांक हे हिंदूंचे शत्रू आहेत. आरक्षणामुळे देशाची प्रगती थांबली आहे. अशाप्रकारचा खोटा…

बदलत्या समाजमानाचा ‘प्रमोद’ झंझावात!

महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात अनेक क्रांतीकारी पावले पडली, पण एकविसाव्या शतकातही एका अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्यासाठी एका खेड्यातून ठिणगी पडावी लागते,…

अज्ञानाला ज्ञान म्हणणारे मुर्ख!

मानव रानटी अवस्थेतून मनुवादी व्यवस्थेच्या अज्ञानाच्या अंधकारात गुदमरलेल्या अवस्थेत जीवन जगत असताना अंगारा,धुपारे,ताईत, गंडेदोरे कर्मकांडाच्या डबक्यात खितपत पडलेल्या अवस्थेत जीवन…

बोधीसत्वाच्या पाऊलखुणा शताब्दी महोत्सव संस्था (नियोजित) कोलमांडले,श्रीवर्धन या संस्थेची कार्यकारिणी जाहीर,

अध्यक्षपदी किशोर मोरे,सरचिटणीसपदी संजयकुमार खैरे आणि कोषाध्यक्षपदी सुरेंद्र यादव यांची निवड विशेष प्रतिनिधी – २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे…

लोहार पाणक्या ने राजाला शिकवला धडा

ब्राह्मण इतरांपेक्षा खूप ज्ञानी व बुद्धिमान असतात म्हणून त्यांना सर्वच क्षेत्रात जास्त नोकऱ्या दिल्या जातात. वास्तविक तो त्यांच्या योग्यतेचा सन्मानच…

भिमजयंती कशी साजरी करायची ?.डी जे च्या तालावर कि विचारांच्या जोरावर?.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याची संधी दरवर्षी येते.त्यामुळे वर्षभरात आम्ही शिक्षण,आरोग्य आणि रोजगार व्यक्तिगत पातळीवर काय प्रगती केली त्याचे एडीट…