आगरी कोळी कराडी समाज एक होतोय दि बा पाटील यांच्या विचारात.- राजाराम पाटील.
नवी मुंबई विमानतळास ओबीसी नेते दि बा पाटील यांचे नाव मिळावे.अशी प्रामाणिक इच्छा ओबीसी आगरी कोळी कराडी समाजात निर्माण झाली.त्यावर…
रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्षाची २९ वर्ष.- ॲड.समीर पठाण
मुंबई मधील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर, येथे दिनांक ११ जुलै १९९७ रोजीच्या भल्या पहाटे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची…
शासन,प्रशासन न्यायाच्या भूमिकेत नाही.रमाई आंबेडकर नगर येथील गोळीबाराची २९ वर्ष.
११ जुलै १९९७ रोजी माता रमाई आंबेडकर नगर, घाटकोपर, मुंबई येथे प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. पुतळा…
ऑपरेशन तुडवातुडवी
उध्दवसेनेतून शिंदेसेनेत फुटुन गेलेल्या खासदार व इतर फुटीरांना भरचौकात ‘धरुन तुडवा’ हा देण्यात आलेला ईशारा किंवा १९ जून रोजी उध्दवसेनेच्या…
ऑपरेशन टायगर’ आणि पक्षांतर बंदी कायदा: लोकशाही संकटात’
भारताच्या संविधानाने स्वीकारलेली संसदीय लोकशाही ही केवळ एक शासन पद्धती नसून ती लोककल्याण, सामाजिक न्याय आणि नैतिक मूल्यांवर अधिष्ठित असलेली…
रमाबाई पुतळा विटंबना आणि हत्याकांडाचे काय झाले?.
माता रमाबाई नगर घाटकोपर पुतळा विटंबना व हत्याकांडाला २९ वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारा विशेष…
मार्ग काढायचाच असल्यास…
वैवाहिक जीवनाला बाधा निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. पण त्यावर इलाज नाही असे अजिबात नाही. जिथे अडचण आहे तिथे त्यावर…
वारीच्या वाटेवर हरित संदेश! श्री संत वासुदेव महाराज पायदळ वारीत गावोगावी वृक्षारोपण; अध्यात्मासोबत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम!!
अकोला :-श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेतर्फे आयोजित श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पायदळ वारीत यंदा भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा…
मातंग समाज,आंबेडकरवाद आणि आरक्षण उपवर्गीकरण : आत्मपरीक्षणाची गरज.-: डॉ.प्रदीप शिंदे
माणूस जन्मतः कोणत्याही विचारसरणीचा नसतो;तो ज्या विचारांच्या सहवासात वाढतो,त्या विचारांप्रमाणे त्याचे जीवन घडत जाते.म्हणूनच इतिहासात विचारांचे युद्ध हे शस्त्रांच्या युद्धापेक्षा…
