देवानंद पवारांची कविता : माणसे जोडणारी
‘कवी देवानंद पवार यांचा ‘सब्बे सत्था सुखी होन्तु !’ हा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने…
सम्राट अशोक बुद्ध विहार फैजपूर ता.यावल येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न.
यावल तालुका भारतीय बौद्ध महासभा कार्यकर्ता शिबीर उत्साहात संपन्न… यावल फैजपूर:- दि.१४/६/२०२६ रोजी भारतीय बौद्ध महासभेत तर्फे “एक दिवसीय कार्यकर्ता…
केडीएमटी भरारी पथकाची विना तिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेत फुकट्या प्रवाशांमध्ये शिस्त लागावी व महसूल वाढीसाठी परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांच्या…
“आरक्षण, आणि त्यातही जातीत भांडणे “
अनुसूचित जाती,जमाती च्या लोकांना नोकरी मध्ये आरक्षण आहे,शिक्षणात सवलत आहे, बढती मध्ये ही सवलत आहे.पण त्याचा संपूर्ण उपयोग खऱ्या अर्थाने…
महात्मा फुले द्वि जन्मशताब्दी वर्षानिमित्त ओतूर येथे दिवाळी नंतर सत्यशोधक समितीचे राज्यस्तरीय अधिवेशन
अकोले (प्रतिनिधी) फुले दांपत्यांची कर्मभूमी राहिलेल्या ओतूर (जिल्हा पुणे) येथे दिवाळीनंतर सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार असून या कालावधीत…
प्रतीप्रश्न..! राजाराम सूर्यवंशी
कॉ.शरद पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सामाजिक संघर्षावर आधारित “स्त्री- शूद्रांचा राजा” हे,त्यांनी लिहिलेलं पहिलं आणि शेवटचं नाटक मुंबईच्या सागर…
एकाच घरातील ६ जीवांचा बळी गेला, तरीही कामगार मंडळ व कामगार मंत्री सुस्तच!
माळशिरस अपघातावरून ‘जिद्द संघटने’चे अध्यक्ष मोनेश्वर सुतारांचा जळजळीत सवाल; दोन्ही मजूर भावांना तात्काळ विशेष आर्थिक मदत द्या! पंढरपूर / सोलापूर:माळशिरस…
जो समाज आपल्या हक्कांसाठी लढत नाही, तो समाज आपले हक्क गमावतो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सामाजिक आणि संविधानिक संदर्भ. भारतीय समाजव्यवस्थेचा इतिहास हा संघर्ष,परिवर्तन आणि सामाजिक न्यायाच्या चळवळींचा इतिहास आहे. हजारो वर्षांच्या…
५० वर्षे सत्तेत राहून माननीय शरदचंद्र पवारांनी काय केले .एकूण- ५२ मुद्दे विचारात घेऊ.
समाज शास्त्राचे अभ्यासक व मुक्त पत्रकार सुधीर जाधव- सांगत आहेत की…. वृतपत्रात व सोशल मीडियावर पसरवली जात असलेली भरमसाठ माहिती…
