समाजात संघटना स्थापन करूनच पदांची खैरात करून मान्यताप्राप्त नेतृत्व होत नाही!

विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात राज्यस्तरीय नामकरणाचा गवगवा करणाऱ्या असंख्य सामाजिक संघटना,संस्था, प्रतिष्ठान तर काही प्रमाणात विविध विकास मंच,युवक संघटना सुद्धा…

श्री.संतोष हेरोडे साहेब यांची परिवहन सेवेच्या भरारी पथक प्रमुख पदी निवड 

विशेष प्रतिनिधी कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवा भरारी पथक प्रमुख पदी श्री.संतोष हेरोडे यांची पदी निवड झाली.कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन…

जनगणनेत अवगत भाषेच्या रकान्यात भाषा पाली लिहिणे म्हणजे पंचशीलांच्यां चौथ्या शीलेचे व सत्य पारमितेचे उल्लंघन करणे होय!

  भारतीय बौध्द महासभेचे  दिनांक 04-03-2026  चे आवाहन वाचण्यात आले. हेच आवाहन महासभेने जनगणना सुरू होण्यापूर्वीच २०२० मध्ये महासभेचे एकमेव…

मनात अहंकार आणि इतरांप्रति द्वेष नसावा.

 माणसं जन्माला येतात आणि मरतात.ही बाब जगातल्या जवळपास सर्वांना माहित आहे.असे असतांना ही ज्याला आपण शिकलेली माणसे म्हणतो,मग ती बी.एस्सी…

बौद्धांनो,आंबेडकरी विचारांची कूस वांझ होत चाललीय का..?

 “बुद्धिवंतांचा वर्ग,ज्यांच्या मार्गदर्शनाकडे सर्वसामान्य समाज अपेक्षेनं पाहत असतो तो एकतर कमालीचा अप्रामाणिक असतो वा समाजाला योग्य दिशेकडे शिक्षित करण्यास कमालीचा…

अनुसूचित जातींचा संविधानिक अधिकार बौद्धांनी गमवावा काय? : श्याम तागडे

मी स्वतः १९९१ सालच्या तुकडीचा आय.ए.एस अधिकारी असून सामाजिक न्याय व अल्पसंख्यांक विभागाचा माजी प्रधान सचिव आणि गृह खात्याचा अप्पर…

त्याग,संघर्ष आणि करुणेची मूर्ती माता रमाई यांना अभिवादन

लुंबिनी बुद्धविहार तपोवन परिसरात स्मृतीदिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न अमरावती – मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त २७ मे २०२६ रोजी लुंबिनी…

सम्राट अशोकांची कन्या भिक्खुणी संघमित्रा महाथेरी यांच्या श्रीलंका प्रयाण दिना निमित्ताने नालासोपारा येथे इंडो श्रीलंका विरासत कार्यक्रम संपन्न.

“कोळी बांधव आणि बौद्ध धर्म यांचा परस्पर संबंध गौतम बुद्धांच्या आईच्या (महामाया) कोलिय वंशाशी जोडला जातो. बुद्धांचे विचार आणि मानवी…

उपवर्गीकरण: एक शोध व एक बोध Creamylayer: ताकदवान घोडे विरुध्द कमकुवत घोडे यांच्यातील नवा संघर्ष.

अनुसूचित प्रवर्गाचे अ ब क ड उपवर्गीकरण व बौध्द समाजातील विचारवंतांचे आकलन.२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जात समुहांची लोकसंख्येची…

बौद्धांचे संविधानिक अधिकारावर कोणी बोलत का नाही?.

महारकी सोडल्यास महार समाजाचे किती मोठे नुकसान होणार हे सांगणारे हरिजन तेव्हा होते.आणि आता जनगणा करतांना “महार” न लिहल्याने किती…