सत्तेसाठी आघाडी चालते, मग विरोधी पक्षनेतेपदासाठी का नाही? लोकशाहीतील दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह!
भारतीय संविधानाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर आणि २६ जानेवारी १९५० पासून खऱ्या अर्थाने लोकशाहीचा स्वीकार केला. संविधानाने संघराज्य…
गट-तटाच्या विळख्यात अडकलेले ग्रामीण भविष्य; बुद्ध आणि संविधानच उपाय.
आज भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागात एक गंभीर सामाजिक समस्या दिसून येते ती म्हणजे गावागावातील गट-तट. एकेकाळी गाव म्हणजे एक…
बापाचे प्रेम आणि आईचे संस्कार तुलना होऊ शकत नाही.
पुण्यातील एका चाळीत ‘सदाशिव’ (वय ५५) आणि त्यांचा मुलगा ‘अनिकेत’ (वय २१) राहत होते. सदाशिव मार्केट यार्डमध्ये हमालीचं काम करायचे.…
स्वराज्याचे पुरस्कर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली नीतिमूल्ये सर्वांनी आपल्या जीवनात आत्मसात करणे काळाची गरज-स्थानक प्रमुख रामकृष्ण पवार
बुलडाणा,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा एसटी आगारात लोकराज्य छत्रपती शिवाजीमहाराज जयंती उत्सव स्वच्छता मोहीम चा जागर ठेवत उत्साहात…
‘राजकारण’ हे बौद्ध बांधवांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न बनायला पाहिजे!
वास्तविक पाहता राजकारण हे बौद्ध बांधवांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न केव्हाच व्हायला पाहिजे होता परंतु आंबेडकरी चळवळीतील काही तथाकथित अशा आपमतलबी…
छत्रपती चे नांव सर्वच घेतात पान आदर्श घेत नाही.
जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव सर्वच घेतात पान आदर्श घेत नाही.अनेकांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती…
पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा! (मिडल क्लासची ‘भिकार’ लक्षणं)
आजकालच्या पोरांना एक नवीन रोग जडलाय.खिशात गाडीत पेट्रोल टाकायला १०० रुपये नसतात,पण हातात १ लाखाचा ‘आयफोन’ घेऊन आरशासमोर सेल्फी काढायची…
उच्च न्यायालयाच्या आदेश नंतर ही कबुतरांना बेकायदेशीर दाणे टाकने चालूच आहे.
कबुतरांच्या विष्ठे मुळे मानवाच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने कबुतरांना दाणे टाकायला बंदी घातली आहे. आणि कबुतर…
शिवसेनेची विचारधारा आणि छत्रपती शिवाजी महाराज वरील प्रेम ?.
(छत्रपती शिवाजी महाराजांच्या तारीख व तिथीनुसार शिवजयंती निमित्याने विशेष लेख.) मराठा बहुजन समाजाच्या तरुणाच्या धडावर डोके आहे पण त्यातील मेंदू हा भटाच्या नियंत्रणा…
