सत्यशोधक महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले
महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्य विशेष लेख सत्यशोधकांची १९९ वर्षा नंतर ही भीती का वाटते?.राज्यात ११ एप्रिल ला…
देवांच्या पुतळ्यामागे ब्राह्मण तर छत्रपतींच्या पुतळ्याआड मराठे?- राजाराम पाटील.
विभूतीपूजा ही लोकशाहीसाठी धोकादायक आहे.हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सागितले आहे.भारतात देवपुजेतून पुढे अंध श्रध्दा आणि अलिकडे अंधभक्तीची, मोठी अंधभक्त मतदार…
आमच्या पूर्वजांचा प्रेरणादायी इतिहास!.
माझे बाबा आदरणीय जानकीराम उमाजी इंगळे गुरुजी ह्यांचा २५ वा स्मृतिदिन त्यानिमित्याने त्यांच्या जीवनातील काही ठळक प्रसंग वाचकांना सांगण्याचा प्रयत्न…
“बौद्धानी योग्य निर्णय घेतल्यास बेरोजगारी सहज दूर”
अलीकडे रोजगाराची समस्या वाढत चालली असून,कंत्राटी पद्धतीने जोर पकडल्या मुळे भविष्यात बौध्द मुलांना रोजगार मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे…
गाढवे झाली बघा,कालचे घोडेअडवून ठेवले यांनी, चळवळीचे गाडे….
गाढवे झाली बघा, कालचे घोडेअडवून ठेवले यांनी, चळवळीचे गाडे…. बीन बुडाचे तांबे, कुठे ही लुंडकतीमोजून यांच्या थोबडी, मारावे जोडे…. बाप…
आगरी कोळी ओबीसी तरुणांनी युजीसी (समानता) कायदा समजून घेणे गरजेचे आहे. :- राजाराम पाटील.
देशातले वातावरण वैदिक ब्राह्मणी हिंदुत्वाने भारलेले आहे.मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्यांक हे हिंदूंचे शत्रू आहेत. आरक्षणामुळे देशाची प्रगती थांबली आहे. अशाप्रकारचा खोटा…
बदलत्या समाजमानाचा ‘प्रमोद’ झंझावात!
महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात अनेक क्रांतीकारी पावले पडली, पण एकविसाव्या शतकातही एका अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्यासाठी एका खेड्यातून ठिणगी पडावी लागते,…
395 कलमाची खुटी
लय लय चिडली उताणी पडली नीच रूढी ती तोंड वासून…395 कलमाची खुटी ती ठोकलीबापानं माझ्या तासून…!!धृ!! पूर्वापार प्रथेचा बाजार उठविला…
अज्ञानाला ज्ञान म्हणणारे मुर्ख!
मानव रानटी अवस्थेतून मनुवादी व्यवस्थेच्या अज्ञानाच्या अंधकारात गुदमरलेल्या अवस्थेत जीवन जगत असताना अंगारा,धुपारे,ताईत, गंडेदोरे कर्मकांडाच्या डबक्यात खितपत पडलेल्या अवस्थेत जीवन…
