लोकशाहीची हत्या कि, नसबंदी?

विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक सध्या देशाची राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक ‘जंतर-मंतर’ मैदानावर उपोषणाला बसले आहेत.ते विद्यार्थ्यांसाठी…

कामगार विभागाकडून ‘सेवा हमी कायद्या’चे सर्रास उल्लंघनः महामंडळातील घोटाळे आणि जाचक अटीविरोधात जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेचा एल्गार

यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा मनमानी कारभार, कोट्यवधी रुपयांची लूट आणि कामगार विरोधी धोरणांमुळे…

मा.मुख्यमंत्री १ ऑगस्ट, कॉम्रेड अण्णा भाऊ साठे जयंती पुर्वी, त्यांचा जन्मदिन ” लेखन प्रेरणा दिन” म्हणून घोषित करणार का?

मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माॅस्कोत अण्णा भाऊंच्या नावे फिरून आलेले लोक भारतात काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस, राष्ट्रीय…

पेपर फुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन, शासनाची जबाबदारी?

विद्यार्थी हे भावी नागरिक आहेत त्यामुळे त्याना देशाच्या भविष्याची चिंता आहे. अलीकडे झालेल्या नीट पेपर फुटी मुळे,विद्यार्थ्यांची मानसिकता खराब झाली…

कामगार शासन निर्णय जाळून जनप्रहार कामगार संघटनेच्या वतीने मंडळाचा निषेध.

कामगाराच्या हितासाठी जेलभरो आंदोलन करणार- कामगार नेते नितीन भाऊ दवंडे हिंगोली-  येथे दिनांक 15 जुलै रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालया…

कामगारांची लूट करणारे दलाल,एजंट आणि CSC सेंटर चालकांनो.आता कुठे गायब झालात? कामगारांनो, जागे व्हा आणि जाब विचारा! 

कामगारांच्या हक्कांवर गदा येत असताना मौन का?.कामगारांच्या नावाने कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी आत्मपरीक्षणाचा प्रश्न विशेष प्रतिनिधी यवतमाळ – महाराष्ट्र इमारत व…

“कुळ कायद्यास” भाजपा सरकार पासून धोका ?…राजाराम पाटील.

छत्रपती शिवरायांचे आरमार बुडवून पेशवाई आली. यामुळेच कोकणात खोत सावकारी आली.आगरी कोळी भंडारी कुणबी कराडी आणि बारा बलुतेदार उच्चवर्णीय ब्राह्मण…

आठवण वारीची “धावा”

श्रीयुत जनार्दन महाराजांच्या दिंडी बरोबर बहिणीने आणि मी आळंदी ते पुणे पायी वारी करायची ठरवली.त्या दिंडीचे नियोजन शैलाताई करत होत्या.त्यांनी…

अंतिम श्वास 

वडिलांच्या स्मृतीदिना निमित्त मुलाने लिहिलेली हृदयस्पर्शी सत्यकथा   एका खेड्यातील बापाचा पोरगा घाई गडबडीत घरी पोहोचला. मोटरसायकल साईड स्टॅन्डला लावली घरात शेजारी-पाजारी,…

लोकशाहीतील मतभेदांना ‘अराजक’ म्हणणे राष्ट्रहिताचे नाही : संविधान, उत्तरदायित्व, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न

भारतीय लोकशाहीची ताकद सत्तेच्या केंद्रीकरणात नसून, मतभेदांचा सन्मान करण्याच्या संस्कृतीत आहे. प्रश्न विचारणारा नागरिक, शासनाकडे उत्तरदायित्वाची मागणी करणारा विद्यार्थी, अन्यायाविरुद्ध…