बांधकाम कामगार मंडळातील भ्रष्टाचाराची चौकशी करा; स्वतंत्र कृती समितीचे प्रधान सचिवांना निवेदन.

विशेष प्रतिनिधी-मुंबई (१ जुलै २०२६): महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील मनमानी कारभार आणि कथित भ्रष्टाचाराची सखोल…

शून्यासाठी बहुजनांचा संघर्ष : एक परखड वास्तव- डॉ.प्रदीप शिंदे

आज बहुजन समाज एका गंभीर राजकीय, सामाजिक आणि वैचारिक संभ्रमातून जात आहे. आरक्षणाच्या नावावर ओबीसी,एससी, एसटी आणि इतर वंचित घटक…

अनुसूचित जातींमधील उप-वर्गीकरण : संविधानाला धरून की संविधानाविरोधात?

आरक्षण उपवर्गीकरनावर न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांचं कालच स्पष्ट मत:, अनुसूचित जातींमधील उप-वर्गीकरण म्हणजे नेमकं काय,आणि त्याचा धोका काय? अनुसूचित जातींमधील…

छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी अविनाश टिपले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन”

चंद्रपूर :- दिनांक 06 जून 2026 रोजी छत्रपती शाहू महाराज यांची 152 वी जयंती होती.जनकल्याण करणारे छत्रपती शाहू महाराज यांचे…

भांडुप धम्म उपासिका संघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची १५५ वी जयंती उत्सवात साजरी.

विशेष प्रतिनिधी भांडुप – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिवाळी सणासारखी उत्साहात आणि आनंदात साजरी करण्याचे आवाहन…

“राजर्षी शाहू महाराजांची १५२ वी जयंती विक्रोळीतील रत्नबोधी बुद्ध विहारात उत्साहात संपन्न”

विशेष प्रतिनिधी विक्रोळी- बौद्धजन सेवा संघ,रत्नबोधी बुद्ध विहार व्यवस्थापन समितीने शुक्रवार,दि. २६/६/२०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या १५२वी…

सत्तेच्या सारिपाटातील भ्रष्ट सोंगट्या,फिरविणाऱ्या सरकारचे लक्ष कोठे आहे?

परीक्षा 21 जून रोजी पार पडल्या त्याचे पडसाद उमटले असून उद्या 27 जून रोजी CET परीक्षेसाठी पवई केंद्र निश्चित करण्यात…

बुद्धभूमी जमिनीचा वाद मिटवणार कोण….??? पत्रकार बाबा रामटेके.

बुद्धभूमीचा तिढा वाढत चालला आहे. ज्यांना या जमिनीबद्दल काडीची माहिती नाही ते लोक वादग्रस्त वक्तव्य करून हा वाद सुटूच नये…

चंदनशिवेच्या माहितीसाठी…!

कालच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात आमचा जीवलग मित्र नितीन चंदनशिवे याने त्याची ‘कांबळे’ नावाची कविता म्हटली.त्यात त्याने,कांबळे भगवा हातात घेऊन शिवसैनिक…

बिनविरोध निवडींची नवीन फॅशन: लोकशाहीची प्रगल्भता की तडजोडीचे राजकारण?

नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत १७ पैकी ६ आमदार बिनविरोध निवडून आले.ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चेची…