स्वर्गिय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त “जनसेवा सप्ताह” व मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र” – देशी गोसंवर्धन जनजागृती, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन अभियान संपन्न.
विशेष प्रतिनिधी – श्री वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र (आपलं गाव) व श्री नंदलाल गोशाळा, मुक्काम पोस्ट बेलदरे, ता. कराड, जि.…
दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मधूबन गार्डन भांडुप येथे शांततापूर्ण मोर्चा आंदोलन संपन्न.
विशेष प्रतिनिधी भांडुप – महाराष्ट्र स्टुडंट युनियन (MASU) मुंबई जिल्हा यांच्या वतीने दिल्ली येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी शांततेने आंदोलन…
लोकशाहीची हत्या कि, नसबंदी?
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक सध्या देशाची राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक ‘जंतर-मंतर’ मैदानावर उपोषणाला बसले आहेत.ते विद्यार्थ्यांसाठी…
कामगार विभागाकडून ‘सेवा हमी कायद्या’चे सर्रास उल्लंघनः महामंडळातील घोटाळे आणि जाचक अटीविरोधात जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेचा एल्गार
यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा मनमानी कारभार, कोट्यवधी रुपयांची लूट आणि कामगार विरोधी धोरणांमुळे…
मा.मुख्यमंत्री १ ऑगस्ट, कॉम्रेड अण्णा भाऊ साठे जयंती पुर्वी, त्यांचा जन्मदिन ” लेखन प्रेरणा दिन” म्हणून घोषित करणार का?
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माॅस्कोत अण्णा भाऊंच्या नावे फिरून आलेले लोक भारतात काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस, राष्ट्रीय…
पेपर फुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन, शासनाची जबाबदारी?
विद्यार्थी हे भावी नागरिक आहेत त्यामुळे त्याना देशाच्या भविष्याची चिंता आहे. अलीकडे झालेल्या नीट पेपर फुटी मुळे,विद्यार्थ्यांची मानसिकता खराब झाली…
कामगार शासन निर्णय जाळून जनप्रहार कामगार संघटनेच्या वतीने मंडळाचा निषेध.
कामगाराच्या हितासाठी जेलभरो आंदोलन करणार- कामगार नेते नितीन भाऊ दवंडे हिंगोली- येथे दिनांक 15 जुलै रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालया…
कामगारांची लूट करणारे दलाल,एजंट आणि CSC सेंटर चालकांनो.आता कुठे गायब झालात? कामगारांनो, जागे व्हा आणि जाब विचारा!
कामगारांच्या हक्कांवर गदा येत असताना मौन का?.कामगारांच्या नावाने कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी आत्मपरीक्षणाचा प्रश्न विशेष प्रतिनिधी यवतमाळ – महाराष्ट्र इमारत व…
“कुळ कायद्यास” भाजपा सरकार पासून धोका ?…राजाराम पाटील.
छत्रपती शिवरायांचे आरमार बुडवून पेशवाई आली. यामुळेच कोकणात खोत सावकारी आली.आगरी कोळी भंडारी कुणबी कराडी आणि बारा बलुतेदार उच्चवर्णीय ब्राह्मण…
