चरथ भिक्खये चारिकम,बहुजन हिताय – बहुजन सुखाय!
जगातील पहिल प्रशिक्षित संघटन निर्माण करणारे मानवाला दुःख मुक्तीचा,मानव हिताचा कल्याणकारी मार्ग दाखवणारे,चरथ भिक्खये चारिकम,बहुजन हिताय – बहुजन सुखाय असा…
भिम जयंती महोत्सव हा महामानवांच्या विचारांचा जागर….
ठाणे – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बेतवडे,दिवा शहर,ठाणे यांच्या विद्यमाने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी भिम जयंती निमित्ताने…
४६ अंश तापमानात विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय; वृक्षप्रेमी भास्कर करमरकर यांचा स्तुत्य उपक्रम.
राजुरा येथील शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर ९३ विद्यार्थ्यांना दिलासा राजुरा,२६ एप्रिल कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वृक्षप्रेमी भास्कर…
शेतकरी संघटने तर्फे कु. मानवी भास्कर करमरकर चा सत्कार.
राजुरा २६ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जयभीम मित्र मंडळाच्या वतीने भव्य Flashmob Dance कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…
वादळाने घडवलेले वादळी व्यक्तीमत्व !
तारीख 16 एप्रिल 2026 रोजी दशरथ शंकरराव गायकवाड यांनी शेवटचा श्वास घेतला आणि एक वादळी व्यक्तीमत्व चिरःशांत झाले ! अंगावर…
पोटाची आग: जगातली सर्वात मोठी आणि भयंकर आग असते.
विध्यार्थी असा असावा.राष्ट्रप्रेमी,प्रामाणिक,शिस्तप्रिय,सदाचारी,कल्पक, आज्ञाधारक,अभ्यासू ,वक्तशीर,नम्र,आणि खिलाडू पुढे हाच विध्यार्थी देशाचा प्रथम नागरिक बनतो. नंतर कामगार,कर्मचारी अधिकारी बनतो. तो हे शिक्षणतील…
अनुसूचित जातीचे आरक्षण आणि उपवर्गिकरण
सर्वोच्च न्यायालय यांनी आरक्षण संदर्भात निकाल देतांना म्हटले की,आरक्षण ज्या जातींना मिळाले आहे आणि जे वंचीत आहेत.अशा लोकांना त्याचा सर्वांगीण…
शिवरायांची सासुरवाडी : करवंड (ता. चिखली) इंगळे घराण्याची गौरवगाथा – स्वराज्याच्या इतिहासातील उज्ज्वल अध्याय.
इतिहास म्हणजे केवळ राजसत्ता बदलण्याची नोंद नव्हे. इतिहास म्हणजे त्या सत्तांमागे उभे राहिलेले घराणी, कुटुंबे,त्याग,निष्ठा,पराक्रम आणि स्वाभिमान यांचा अखंड प्रवाह…
राजकारणापुढे शहाणपण चालत नाही : समाजकारणाची काटेरी वाट आणि चळवळींचा विघातक प्रवास
समाजाच्या उभारणीसाठी,अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, वंचितांच्या हक्कांसाठी आणि बदलाच्या आशेने उभ्या राहणाऱ्या सामाजिक चळवळी या कोणत्याही लोकशाही समाजाच्या प्राणशक्ती असतात.या चळवळींच्या…
