इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या निधीवर दिवसा ढवळ्या दरोडा?.

इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनांनी हे १३ जुलै २०२६ चा जी आर रद्द करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कामगार संघटनानी धरणे आंदोलन…

ओबीसी सुतार समाजातील नेत्यांनी ओबीसी संदर्भात जनजागृती समिती स्थापन करावी!

संविधान निर्मात्यांनी संविधानात विशिष्ट कलमे निर्माण करून ओबीसींसाठी तरतूद केलेली आहे त्याचा योग्य उपयोग समाजात नेतेगिरी करणाऱ्या ओबीसी सुतार समाज…

शिक्षण सम्राट की कुलगुरू ,की राज्यपाल,की आमदार,की.बरेच काही ?

डॉ. डी. वाय. पाटील – (ज्ञानेश्वर यशवंत पाटील-) यांचे कोल्हापूर येथे दिनांक- ४-८-२०२६ रोजी द:खद निधन झाले. ते ९० वर्षांचे…

बदलती आंदोलनं : लोकशाहीच्या श्वासाचा बदलता स्वर– सिरत सातपुते

(जंतर मंतरवरील आंदोलन, देशभरात रस्त्यावर उतरलेली तरुणाई, गुजरातपासून बुंदेलखंडपर्यंत सुरू असलेले संघर्ष आणि आंदोलनांवरील वाढती दडपशाही—या सर्व घटनांकडे स्वतंत्रपणे न…

एक निष्काम आणि सच्चे सामाजिक कार्यकर्ता प्रमोद झिंजाडे

एक निष्काम आणि सच्चे सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रमोद झिंजाडे यांना या कार्यातून कोणताही वैयक्तिक,राजकीय किंवा आर्थिक फायदा झालेला नाही आणि…

इमारत बांधकाम कामगारांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती योजना सुरू ठेवा; कामगार मंत्र्यांकडे काशिनाथ नखातेंचे साकडे

विशेष प्रतिनिधी मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणारी…

डॉ. सोनाली खडके यांची शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा युवती सेनाप्रमुखपदी  नियुक्ती.

कोल्हापूर प्रतिनिधी :  खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) येथील  डॉ. सोनाली सागर खडके यांची शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे)  युवती सेना कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती…

“ही केवळ पुतळ्याची नव्हे, तर स्वाभिमानाची लढाई आहे…!”

विशेष प्रतिनिधी – दिवा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी व्हावी, ही मागणी गेली अनेक वर्षे स्थानिक…

पत्रकारिता म्हणजे फक्त बातम्या दाखवणे नसते…

पत्रकारिता म्हणजे समाजाला न दिसणारे वास्तव जनतेसमोर आणणे असते.अन्यायग्रस्तांच्या आवाजाला व्यासपीठ देणे असते… IBN लोकमतच्या पत्रकार प्रियंका लाठी यांनी वारीचे…

पॉ-पॉचे अश्रू आणि विद्यार्थ्यांच्या चितेची राख- प्रा. संध्या राजुरकर

भारत हा भावनांचा देश आहे, असे आपण नेहमी म्हणतो. पण अलीकडे लक्षात येते की या देशात भावनाही दर्जानुसार विभागल्या गेल्या…