चरथ भिक्खये चारिकम,बहुजन हिताय – बहुजन सुखाय!
जगातील पहिल प्रशिक्षित संघटन निर्माण करणारे मानवाला दुःख मुक्तीचा,मानव हिताचा कल्याणकारी मार्ग दाखवणारे,चरथ भिक्खये चारिकम,बहुजन हिताय – बहुजन सुखाय असा…
'क्रांतिकारी विचारांच्या सागर लाटा'
जगातील पहिल प्रशिक्षित संघटन निर्माण करणारे मानवाला दुःख मुक्तीचा,मानव हिताचा कल्याणकारी मार्ग दाखवणारे,चरथ भिक्खये चारिकम,बहुजन हिताय – बहुजन सुखाय असा…
इतिहास म्हणजे केवळ राजसत्ता बदलण्याची नोंद नव्हे. इतिहास म्हणजे त्या सत्तांमागे उभे राहिलेले घराणी, कुटुंबे,त्याग,निष्ठा,पराक्रम आणि स्वाभिमान यांचा अखंड प्रवाह…
समाजाच्या उभारणीसाठी,अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, वंचितांच्या हक्कांसाठी आणि बदलाच्या आशेने उभ्या राहणाऱ्या सामाजिक चळवळी या कोणत्याही लोकशाही समाजाच्या प्राणशक्ती असतात.या चळवळींच्या…
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावरून संपूर्ण राज्यात उलट सुलट चर्चांना उधान आलं आहे. अ ब क ड उपवर्गीकरणाची मागणी प्रथम भंडारा येथील…
साथी चंदूभाई मेहता जन्म्शाताब्दी निमित्ताने साथी चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठान तर्फे रायगड जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक नुरखॉं पठाण यांना…
बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती उत्सव गावा गावात,तालुक्यात,जिल्ह्यात राज्यात,देशात आणि जगभरात मोठ्या उत्सपूर्तपणे धुमधडाक्यात साजरी झाली.कारण भारतात…
विभूतीपूजा ही लोकशाहीसाठी धोकादायक आहे.हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सागितले आहे.भारतात देवपुजेतून पुढे अंध श्रध्दा आणि अलिकडे अंधभक्तीची, मोठी अंधभक्त मतदार…
माझे बाबा आदरणीय जानकीराम उमाजी इंगळे गुरुजी ह्यांचा २५ वा स्मृतिदिन त्यानिमित्याने त्यांच्या जीवनातील काही ठळक प्रसंग वाचकांना सांगण्याचा प्रयत्न…
ब्राह्मण इतरांपेक्षा खूप ज्ञानी व बुद्धिमान असतात म्हणून त्यांना सर्वच क्षेत्रात जास्त नोकऱ्या दिल्या जातात. वास्तविक तो त्यांच्या योग्यतेचा सन्मानच…
माणूस आणि धर्माची देवळे यांचा संबंध प्राचीन आणि जटील आहे, जिथे देवाची मंदिरे ही माणसासाठी मार्गदर्शक, आधार आणि नैतिकतेचे साधन…