रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट कोणते ?.

३ ऑक्टोबर २०२५ रोजी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या स्थापनेला ६८ वर्ष पुर्ण होत आहेत.त्यानिमित्याने विशेष लेख  आजच्या तरुणांना रिपब्लिकन पक्ष…

दक्षता पथक तपासणीचे काय झाले ?.किती बोगस कामगार दलाल पकडले?.

१२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आझाद मैदान मुंबई येथे “लक्षवेधी जन आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार आहे इमारत व…

निळ्या आकाशातील चमकणार लाल तारा- लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे.

भारतात मनुवादी विचाराचे सरकार आले तेव्हा पासून डाव्या विचारांच्या नेतृत्वाखाली संघटना,पक्ष आणि ट्रेड युनियनच्या केंद्रीय नेतृत्वानी आपली डावी विचार सारणी…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक राजकीय चळवळींचे शिलेदार

रा.सु.गवई म्हणजेच रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई  कसेल त्यांची जमीन,नसेल त्याचे काय?.राहील त्यांचे घर नसेल त्यांचे काय ?. कर्मवीर…

असंघटित कामगारांचा नायक – अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारी विचार व व्यवहार आत्मसात केलेले महान साहित्यिक होते.त्यांची बांधिलकी या देशातील असंघटित कष्टकरी समाजाची जातीव्यवस्था व…

दक्षता पथक तपासणी हे प्रचंड ढोंग आहे.

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांच्या घरी जाऊन दलालांनी अर्ज भरून घेतले गेले.त्यासाठी रोजदारीवर आणि…

राजर्षी शाहूमहाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्याने आता तरी मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?.

छत्रपति शाहू महाराज भोसले (जन्म जून २६, इ.स. १८७४ – मृत्यू मे ६, इ.स. १९२२),छत्रपती शाहू महाराज,राजर्षी शाहू महाराज,कोल्हापूरचे शाहू…

बुद्ध आशिर्वाद देत नाही, बुद्ध शाप ही देत नाही..

चरथ भिक्खये चारिकम,बहुजन हिताय – बहुजन सुखाय| जगातील पहिल प्रशिक्षित संघटन निर्माण करणारे मानवाला दुःख मुक्तीचा,मानव हिताचा कल्याणकारी मार्ग दाखवणारे,चरथ…

एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार

एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कारकधी काळी भारत हा कृषिप्रधान देश होता.बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून कामधंदा,व्यवसाय व्यापार करायचे.त्यामुळेच एका कुटुंबाचा…

हिंदू म्हणजे कोण?. आणि ब्राह्मण म्हणजे कोण?.आता तरी समजून घ्या.

सत्य कधीच लपत नाही, किंवा गाडल्या जात नाही आणि नष्ट ही केल्या जात नाही.काही झाले तरी त्याचा इतिहास लिहला जातो.आणि…