चिंतन अध्यात्माच्या नादाने विज्ञानाकडे पाठ फिरवलेला भारत 

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी शहर मध्ये प्रसिद्ध साई बाबा मंदिर आहे.लाखों भक्तांच्या दुख मुक्तीसाठी ते प्रसिद्ध आहे. श्रद्धा सबुरी आणि भक्ति…

तरुणांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास त्या देशाला गुलामगिरीकडे नेता येऊ शकते.

निसर्गाने माणसाला शक्ति बरोबर युक्तीचे वरदान दिले आहे. कुठे कशी वापरावी ही त्याने त्याने ठरवावी.म्हणूनच शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ मानली…

बाबासाहेब आम्हाला माफ करा.आम्ही चळवळीची ६९ वर्षात दुर्दशा केली ?.

निसर्गाचा नियम आहे जो जन्मा येतो.तो एक दिवस मृत्यू पावतो.निसर्ग नियमाने सर्वच प्राणी माणस जगतात,काही खाण्यासाठी जगतात तर काही जगण्यासाठी…

निढळाच्या घामाने जमवलेला गरीब जनतेचा पैसा स्विकारणे बेशरमपणाचे आहे’असे उदगार डॉ.बाबासाहेबांनी काढले होते.

गुरुवार ता.28 ऑक्टोबर 1954 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हिरक महोत्सवानिमित्य पुरंदरे स्टेडियम, मुंबई येथे भरविण्यात आलेल्या अपुर्व सोहळ्यात 1 लक्ष…

चंद्रपूर जिल्ह्यात हिंदू महार म्हणून नोंद केलेल्या लोकांची संख्या शून्य आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील धम्म दिक्षेनंतर चंद्रपूर येथे 16 ऑक्टोबर 1956 रोजी हजारो अनुयायांना धम्मदीक्षा दिली.यानंतर पुढील वर्षभर चंद्रपूर जिल्ह्यातील…

बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब.

अल्प परिचय:1)नाव- कांशीराम,2)वडिलांचे नाव- हरि सिंह,3)आईचे नाव – बिशन कौर,4) जन्म- 15 मार्च 1934,5) गाव- खवासपूर,जिल्हा: रोपड,पंजाब,6) शिक्षण- बी.एस.सी.(टॉपर),शासकीय महाविद्यालय,रोपड,पंजाब,7)…

कुशल कामगार कारागीर ते कामगार नेते,साहित्यिक माझे बाबा.

आई कुठे काय करते हे आपण वाचले असेलच.आता बाबा काय करतात ते वाचा. माझे बाबा म्हणजेच सागर रामभाऊ तायडे ह्यांचा ३…

समाज प्रबोधनाची ज्योत सतत तेवत ठेवणारे स्तंभ लेखक,निर्भीड पत्रकार सागर तायडे!

मोठे माणस छोट्या माणसासाठी लिहीत नाहीत.छोटे माणसं मोठ्या माणसासाठी नेहमीच आदर्श ठेऊन लिहितात .म्हणूनच मी सागर तायडे यांच्या साठी हे…

शेवटी दि बा पाटील यांच्या संघर्ष भूमीला उच्चवर्णीय खोत सावकार अदानीचे पाय लागले.-: राजाराम पाटील.

आपल्याला कल्पना आहेच की ब्राह्मण मराठा वैश्य या खोत सावकारांबरोबर लढून आम्ही आमच्या जमिनी मिळवल्या होत्या.आगरी कोळी कराडी या ओबीसी…

कामगार नेते ते स्तंभ लेखक सागर तायडे यांचा जीवन संघर्ष

असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर मोठ्या संख्येने इतर पक्ष संघटने कडे वळतो आहे.याचा सर्वच जागृत कार्यकर्ता,बुद्धीजीवी,साहित्यिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.तो त्यांनी केला…