लोकशाहीतील मतभेदांना ‘अराजक’ म्हणणे राष्ट्रहिताचे नाही : संविधान, उत्तरदायित्व, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न
भारतीय लोकशाहीची ताकद सत्तेच्या केंद्रीकरणात नसून, मतभेदांचा सन्मान करण्याच्या संस्कृतीत आहे. प्रश्न विचारणारा नागरिक, शासनाकडे उत्तरदायित्वाची मागणी करणारा विद्यार्थी, अन्यायाविरुद्ध…
