लोकशाहीतील मतभेदांना ‘अराजक’ म्हणणे राष्ट्रहिताचे नाही : संविधान, उत्तरदायित्व, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न

भारतीय लोकशाहीची ताकद सत्तेच्या केंद्रीकरणात नसून, मतभेदांचा सन्मान करण्याच्या संस्कृतीत आहे. प्रश्न विचारणारा नागरिक, शासनाकडे उत्तरदायित्वाची मागणी करणारा विद्यार्थी, अन्यायाविरुद्ध…

बीडच्या शिरुर तालुक्यातील ‘ तो ’ बालविवाह दडपवण्याचा प्रयत्न न्यायासाठी अल्पवयीन मुलीच्या आईची ग्रामीण विकास केंद्राकडे धाव.

बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील एका गावात महिनाभरापूर्वी झालेला बालविवाह स्थानिक प्रशासना 0-कडून दाबण्यात आल्याचा प्रकार घडला असून अल्पवयीन मुलीच्या…

लक्षवेधी…. पीपल्स एज्युकेशन सोसायटी सावध व्हा.! बाबासाहेबांच्या संस्थेत नेमकं काय सुरू आहे?.

काल एक पत्रिका पाहिली आणि आम्ही अक्षरशः दचकलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१ वा वर्धापन दिन.…

आगरी कोळी कराडी समाज एक होतोय दि बा पाटील यांच्या विचारात.- राजाराम पाटील.

नवी मुंबई विमानतळास ओबीसी नेते दि बा पाटील यांचे नाव मिळावे.अशी प्रामाणिक इच्छा ओबीसी आगरी कोळी कराडी समाजात निर्माण झाली.त्यावर…

ऑपरेशन टायगर’ आणि पक्षांतर बंदी कायदा: लोकशाही संकटात’

भारताच्या संविधानाने स्वीकारलेली संसदीय लोकशाही ही केवळ एक शासन पद्धती नसून ती लोककल्याण, सामाजिक न्याय आणि नैतिक मूल्यांवर अधिष्ठित असलेली…

वारीच्या वाटेवर हरित संदेश! श्री संत वासुदेव महाराज पायदळ वारीत गावोगावी वृक्षारोपण; अध्यात्मासोबत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम!!

अकोला :-श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेतर्फे आयोजित श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पायदळ वारीत यंदा भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा…

मातंग समाज,आंबेडकरवाद आणि आरक्षण उपवर्गीकरण : आत्मपरीक्षणाची गरज.-: डॉ.प्रदीप शिंदे

 माणूस जन्मतः कोणत्याही विचारसरणीचा नसतो;तो ज्या विचारांच्या सहवासात वाढतो,त्या विचारांप्रमाणे त्याचे जीवन घडत जाते.म्हणूनच इतिहासात विचारांचे युद्ध हे शस्त्रांच्या युद्धापेक्षा…

दि बा पाटील नामकरण आंदोलन आणि ओबीसींमधील जागृती.- राजाराम पाटील.

 संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकरासारखा नेता प्रत्येक मागास जातीस मिळावा.त्यांच्या नेतृत्वाखाली जशी प्रगती आजच्या बौद्ध बांधवांनी केली तशीच प्रगती स्त्रिया ओबीसी…

राजकीय लोकांनी बांगड्या भरल्या आहेत का? एक तुकाराम मुंढे व्यवस्था बदलू शकतो, मग राजकारणी का नाही?

“सिंहासनाला तेज नसते; त्यावर बसलेल्या व्यक्तीच्या चारित्र्यानेच ते तेजस्वी होते.” देश स्वतंत्र झाला, संविधान मिळाले, लोकशाहीची स्थापना झाली, निवडणुका सुरू…