आगरी कोळी ओबीसी तरुणांनी युजीसी (समानता) कायदा समजून घेणे गरजेचे आहे. :- राजाराम पाटील.

देशातले वातावरण वैदिक ब्राह्मणी हिंदुत्वाने भारलेले आहे.मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्यांक हे हिंदूंचे शत्रू आहेत. आरक्षणामुळे देशाची प्रगती थांबली आहे. अशाप्रकारचा खोटा…

बदलत्या समाजमानाचा ‘प्रमोद’ झंझावात!

महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात अनेक क्रांतीकारी पावले पडली, पण एकविसाव्या शतकातही एका अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्यासाठी एका खेड्यातून ठिणगी पडावी लागते,…

अज्ञानाला ज्ञान म्हणणारे मुर्ख!

मानव रानटी अवस्थेतून मनुवादी व्यवस्थेच्या अज्ञानाच्या अंधकारात गुदमरलेल्या अवस्थेत जीवन जगत असताना अंगारा,धुपारे,ताईत, गंडेदोरे कर्मकांडाच्या डबक्यात खितपत पडलेल्या अवस्थेत जीवन…

बोधीसत्वाच्या पाऊलखुणा शताब्दी महोत्सव संस्था (नियोजित) कोलमांडले,श्रीवर्धन या संस्थेची कार्यकारिणी जाहीर,

अध्यक्षपदी किशोर मोरे,सरचिटणीसपदी संजयकुमार खैरे आणि कोषाध्यक्षपदी सुरेंद्र यादव यांची निवड विशेष प्रतिनिधी – २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे…

‘पृथ्वी’ नावाच्या किन्नर महिलेने भारतीय पोलीस सेवेत (IPS) अधिकारी म्हणून स्थान मिळविले.

विशेष प्रतिनिधी – शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. शिक्षण हे विशिष्ट समाजाची मक्तेदारी…

धम्म उपासिका विशाखाताई थोरात यांचे जपानला हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात दुःखद निधन

विशेष प्रतिनिधी कल्याण- ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे राहणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ट कार्यकर्त्या धम्म उपासिका यांची अत्यंत दुःखद बातमी भदंत गौतमरत्न महाथेरो…

एकेकाळी 12 नगरसेवक निवडुन आणणारा रिपब्लिकन पक्ष मुंबईत कुठे आहे ? – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुनावले कार्यकर्त्यांना खडे बोल.  

विशेष प्रतिनिधी मुंबई दि. 30 – रिपब्लिकन पक्षाची देशभर घोडदौड सुरु आहे.नागालँन्ड सारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार निवडुन आले…

शेतमजुरांच्या मुलाने जिद्दीने पोलीस भरती मैदानात परीक्षा जिंकली.

विशेष प्रतिनिधी मुंबई – ग्रामीण भागातील शेतमजूरांची मुले मुंबई पुणे शहरात जाऊन कष्टाची कामे करतात,आणि आईवडीलांना आर्थिक मदत करतात.तेव्हा आईवडील…

‘पृथ्वी’ नावाच्या किन्नर महिलेने भारतीय पोलीस सेवेत (IPS) अधिकारी म्हणून स्थान मिळविले.

विशेष प्रतिनिधी – शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. शिक्षण हे विशिष्ट समाजाची मक्तेदारी…