बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब.

अल्प परिचय:1)नाव- कांशीराम,2)वडिलांचे नाव- हरि सिंह,3)आईचे नाव – बिशन कौर,4) जन्म- 15 मार्च 1934,5) गाव- खवासपूर,जिल्हा: रोपड,पंजाब,6) शिक्षण- बी.एस.सी.(टॉपर),शासकीय महाविद्यालय,रोपड,पंजाब,7)…

कुशल कामगार कारागीर ते कामगार नेते,साहित्यिक माझे बाबा.

आई कुठे काय करते हे आपण वाचले असेलच.आता बाबा काय करतात ते वाचा. माझे बाबा म्हणजेच सागर रामभाऊ तायडे ह्यांचा ३…

समाज प्रबोधनाची ज्योत सतत तेवत ठेवणारे स्तंभ लेखक,निर्भीड पत्रकार सागर तायडे!

मोठे माणस छोट्या माणसासाठी लिहीत नाहीत.छोटे माणसं मोठ्या माणसासाठी नेहमीच आदर्श ठेऊन लिहितात .म्हणूनच मी सागर तायडे यांच्या साठी हे…

शेवटी दि बा पाटील यांच्या संघर्ष भूमीला उच्चवर्णीय खोत सावकार अदानीचे पाय लागले.-: राजाराम पाटील.

आपल्याला कल्पना आहेच की ब्राह्मण मराठा वैश्य या खोत सावकारांबरोबर लढून आम्ही आमच्या जमिनी मिळवल्या होत्या.आगरी कोळी कराडी या ओबीसी…

कामगार नेते ते स्तंभ लेखक सागर तायडे यांचा जीवन संघर्ष

असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर मोठ्या संख्येने इतर पक्ष संघटने कडे वळतो आहे.याचा सर्वच जागृत कार्यकर्ता,बुद्धीजीवी,साहित्यिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.तो त्यांनी केला…

निर्भीड निर्भय निपक्षपाती लिहणारे स्तंभ लेखक सागर तायडे

  आयु.सागर रामभाऊ तायडे यांच्या संदर्भात खर तर लिहीत असताना खूप बरे वाटते. त्याचे कारण की त्यांच्या लेखणी मधे सामन्य…

आदरणीय सागर तायडे एक विवेकी सत्यशोधक…

फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे खंद्दे पुरस्कर्ते स्वतंत्र मजदूर युनियनचे राज्य अध्यक्ष,सत्यशोधक कामगार संघटनेचे संस्थापक सदस्य,राज्यातील नोंदणीकृत ७४ कामगार संघटनेच्या…

विवेकवादी विचारांचा जागर !

आपल्या देशामध्ये अनेक पौराणिक आणि मिथक (दंतकथा) लिहिल्या गेल्या आहेत.त्यांच्या आधारित पारंपारिक पद्धतीने विविध जाती धर्मात उत्सव साजरे केले जातात.घटस्थापनेच्या …

आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी ओबीसीनो, आरक्षणासाठी राष्ट्रीय लढा उभारा.राजाराम पाटील.

ओबीसींच्या हक्कांच्या मंडल आयोगासाठी देशात लढा उभा करणारे माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांच्या नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात…

दि बा पाटील म्हणजेच “ओबीसी नेते” हे समजावणे.पत्रकार साहित्यिक लेखक कवी गायक यांची जबाबदारी.राजाराम पाटील.

“पाटील” ही गावाची जबाबदारी होती.आदिलशाही निजामशाहीत (क्षत्रिय)मराठा पाटील आणि (ब्राह्मण) कुलकर्णी या उच्चवर्णीय रयतेच्या शोषक अधिकाऱ्यांची वतने आणि गढ्या उध्वस्त…