गुरुपौर्णिमा तसेच उपोसथ दिन व वर्षावासाचे औचित्य साधून. “हरित आम्रपाली बुद्ध विहार” अभियाना अंतर्गत बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये वृक्षारोपण सोहळा संपन्न.

विशेष प्रतिनिधी भांडुप – भारतीय बौद्ध महासभा संस्थापक : बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर.आम्रपाली बुद्ध विहार महिला शाखा क्रमांक ६,माता रमाबाई आंबेडकर…

नियतीने फक्त एवढा हट्ट पुरवावा..जन्मोजन्मी हाच माझा गुरु असावा…!!

नियतीने  फक्त एवढा हट्ट पुरवावा..जन्मोजन्मी हाच माझा गुरु असावा …!!धृ!! दगडाची जशी सुंदर मूर्ती घडविलीशील, सदाचाराने ही काया मढविली…मातीत जीव…

शब्दांचा गंध दरवळणारी सुगंधी चंदन व्हावी कविता..

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी घ्यावी लेखणी लिहावे शब्द अन गुरूला वंदन व्हावी कविता.. काळोखात धरावा मी गुरूंचा हात अन…

घेऊनी लेखणी हातीती शब्द फुला गुंफितो प्रांजल मना स्मरुनी…

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा घेऊनी लेखणी हातीती शब्द फुला गुंफितो प्रांजल मना स्मरुनी…सु मनाने सुमने वाहतोप्रिय तायडे गुरुजीस ओंजळ…

‘गुरु पौर्णिमा’…. ब्राह्मणी व्यवस्थेतून गुरूशिष्य परंपरेतून आली आहे

आपण बौद्ध आहोत म्हणून अशा परंपरेतून आलेले किंवा असलेले सण- उत्सव साजरे करू नयेत.आपल्याला बाबासाहेबांनी स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी नवयान बौध्द…

बुढा गुंडा नाम का!. मोदीजी के काम का!.

रामायण महाभारतात आपण पहिल आणि वाचले असेल. विजयी होण्यासाठी वर्णसंघर्ष करतांना धर्माने अधर्माने मारले तर चालते. पण अधर्माने धर्माला मारले…

वर्षावास निमित्ताने बुध्द विहार परिवर्तनाची केंद झाली पाहिजेत.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटाळून हिन्दू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारुन जाहिर पणे धम्म दीक्षा घेतली होती.ती…

वर्षावास प्रारंभ आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा)

बौध्द धम्मामध्ये आषाढ पौर्णिमेला विशेष महत्व आहे.कारण या दिवशी भगवंताच्या जिवनातील अनेक घटना याच दिवशी घडल्या आहे.त्यापैकी पहिली घटना म्हणजे…

संविधानाचा नि…तरुणाईचा विजय…

देशाचं भविष्य आपुल्या तरुणाई आहे… राज्य कर्त्यांना कळणार कधी, हेच सत्य आहे…१ तरुणाईच्या या विजयात, शिव फुले शाहू आंबेडकर विचारांच…

स्वर्गिय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त “जनसेवा सप्ताह” व मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र” – देशी गोसंवर्धन जनजागृती, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन अभियान संपन्न.

विशेष प्रतिनिधी –  श्री वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र (आपलं गाव) व श्री नंदलाल गोशाळा, मुक्काम पोस्ट बेलदरे, ता. कराड, जि.…