स्वराज्याचे पुरस्कर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली नीतिमूल्ये सर्वांनी आपल्या जीवनात आत्मसात करणे काळाची गरज-स्थानक प्रमुख रामकृष्ण पवार 

बुलडाणा,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा एसटी आगारात लोकराज्य छत्रपती शिवाजीमहाराज जयंती उत्सव स्वच्छता मोहीम चा जागर ठेवत उत्साहात…

‘राजकारण’ हे बौद्ध बांधवांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न बनायला पाहिजे!

 वास्तविक पाहता राजकारण हे बौद्ध बांधवांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न केव्हाच व्हायला पाहिजे होता परंतु आंबेडकरी चळवळीतील काही तथाकथित अशा आपमतलबी…

छत्रपती चे नांव सर्वच घेतात पान आदर्श घेत नाही.

जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव सर्वच घेतात पान आदर्श घेत नाही.अनेकांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती…

पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा! (मिडल क्लासची ‘भिकार’ लक्षणं)

आजकालच्या पोरांना एक नवीन रोग जडलाय.खिशात गाडीत पेट्रोल टाकायला १०० रुपये नसतात,पण हातात १ लाखाचा ‘आयफोन’ घेऊन आरशासमोर सेल्फी काढायची…

उच्च न्यायालयाच्या आदेश नंतर ही कबुतरांना बेकायदेशीर दाणे टाकने चालूच आहे.

कबुतरांच्या विष्ठे मुळे मानवाच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने कबुतरांना दाणे टाकायला बंदी घातली आहे. आणि कबुतर…

बुद्धधातूंचा ऐतिहासिक प्रवास : महापरिनिर्वाण ते दिल्ली संग्रहालय

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या पवित्र अस्थीधातूंचे आठ गणराज्यांमध्ये विभाजन करण्यात आले.महापरिनिब्बान सुत्तनुसार कुशीनगरच्या मल्लांनी बुद्धांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर इतर सात गणराज्यांनी…

त्यागमूर्ती : सुशिलाताई शरद पाटील!…. राजाराम सूर्यवंशी.

दि.६-२-२०२६ सुशिलाताई शरद पाटील यांना १४ व्या स्मृतीदिनाप्रित्यर्थ विनम्र अभिवादन.अभिवादक : राजाराम सूर्यवंशी.    कालची तारीख ६ फेब्रुवारी;त्यागमूर्ती सुशिलाताई शरद…

रमाई जयंती कार्यक्रमात पंजाबराव वर लिखीत ‘गाथा रमाईची’ ग्रंथाचे प्रकाशन

‘गाथा रमाईची’ हा ग्रंथ महिलांनी आदर्श घेण्यासारखा : प्रा. भारसाकळे अकोला : येथील पत्रकार, साहित्यिक, कवी/लेखक पंजाबराव वर लिखीत ‘गाथा…

वारकरी संप्रदायाने आणि भिक्षू संघाने आता समाजाला दिशा दिली पाहिजे!

सध्या भारतीय समाज पाण्यावर तरंगणाऱ्या ओंडक्यासारखा लाट येईल तिकडे भरकटलेला प्रवास करीत आहे. अशा या बिकट प्रवासात व आणीबाणीच्या प्रसंगी…

जंतर-मंतरवर : महाबोधी महाविहार मुक्तीसाठी हजारो बौद्ध अनुयायांचे विराट आंदोलन.

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली -१२ फेब्रुवारी २०२६ बिहारमधील बुद्धगया येथील जागतिक वारसा असलेल्या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाच्या स्वाधीन…