अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ९५,४०% गुण मिळवून सांची धनसरे या विद्यार्थीनीने मिळवले यश !
मुंबई:प्रतिनिधी:- चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनी येथील सांची अनंत धनसरे ही आदर्श विद्यालयाच्या विध्यार्थीनीने १० वी मध्ये ९५.४० टक्के गुण मिळवून शाळेतून दुसरी…
“अर्थसंकल्पात आंबेडकरी समाज”
17 मे रोजी मुंबईत विशेष कार्यक्रमाचे आयोजन ! विशेष प्रतिनिधि मुंबई :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सामाजिक…
असंघटित कामगारांचे आर्थिक शोषण करण्यात कामगार अधिकारी शंभर टक्के सहभागी झाले आहेत.
देशातील प्रत्येक राज्यातील सरकारी निमसरकारी खात्यात,महानगरपालिका,नगर पालिका,नगर परिषद,नगर पंचायत व कंपण्यात मोठेया प्रमाणात असंघटीत कंत्राटी कामगारांची भारती सुरु आहे.त्यामुळेच त्यांचे मुक्तपणे आर्थिकदृष्ट्या…
दोन गोष्टीपासून सावध रहा “एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा” !!
भारतात सत्ताबदल कशा पद्धतीने झाला हे आता जगाला सुद्धा कळले असेल.जगातली सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असते.…
अपयश,अहंकार विसरा तरच सुख मिळू शकते.
देशात महापुरुषाच्या नावाने काम करणाऱ्या चळवळीला साध्य अपयश येत आहे. कारण कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा अहंकार सर्वांना…
मनोज भाईच्या आठवणीतील सुटलेली रिपब्लिकन एक्सप्रेस.
मनोजभाई यांच्या 12 मे दुसऱ्या स्मृती दिनानिमित्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक संकल्पना म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ…
“बुद्ध पौर्णिमा : आजच्या अस्वस्थ मानवतेला धम्माचा प्रकाश”
वैशाख शुद्ध पौर्णिमा ही केवळ धार्मिक परंपरेची एक तारीख नाही, तर ती मानवी इतिहासातील एका महान “प्रकाशयुगाची” आठवण आहे.याच दिवशी…
“फुल्यांचे” खरे शत्रू कोण?”
‘फुल्यांचे खरे शत्रू कोण?’ असा प्रश्न उभा राहतो तेव्हा आजही बऱ्याचशा लोकांच्या मनात सहजपणे एकच उत्तर उमटते “ब्राह्मण समाज.” पण…
एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार
एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कारकधी काळी भारत हा कृषिप्रधान देश होता.बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून कामधंदा,व्यवसाय व्यापार करायचे.त्यामुळेच एका कुटुंबाचा…
