प्रशासनातील उच्च शिक्षित अधिकारी मानसिक,वैचारिक दुष्टया गुलाम
अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यादरम्यान यजमान म्हणून रायगडचे खासदार सुनिल तटकरे सुतारवाडी येथे जेवणाची सोय करण्यात आली होती सदर ठिकाणी…
बाबासाहेब लिहतात…
“पैश्यांची फार कमतरता आहे त्यामुळे नवीन पुस्तके विकत घेण्याइतकी क्षमता नाही. पण ज्ञानाची भूक एवढी तीव्र आहे.सध्या मुरंबा लावलेला पाव…
पुण्यकर्म कमविण्यासाठी माई वृद्धाश्रमाला दान करा.
“पूर्वजांचे आशीर्वाद लाभण्यासाठी करा दान, अन्नदान,वस्त्रदान,औषधदान हा पुण्याचा मान।”माई वृद्धाश्रमाला दान करून आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याची ही सुवर्णसंधी आहे.आपण खालील…
कष्टाची कमाई
ही कथा एका माणसाची आहे ज्याने आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र कष्ट करून त्यांचे पालन पोषण केले. प्रत्येक माणूस आपल्या कर्तव्यानुसार…
दुःखाचे नेमके कारण
एक दिवस एक तरुण मुलगा तथागत बुद्धांच्याकडे आला.त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. आणि बोलला माझ्या आयुष्यात फक्त दुःखच आहे.सुख कुठेच…
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे आमच्या जीवनाचे सोने झाले.
बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14,एप्रिल 1891 रोजी झाला.ते त्यांच्या पालकांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुभेदार…
ऊर्जा देणारा वास्तववादी शब्द म्हणजे “जयभिम”
जयभीम का नारा गुंजेगा, देश के कोणे कोणे मे! आता देशाला नाही तर संपूर्ण जगाला जयभिम हा शब्द माहित झालेला…
भिम जयंती साजरी करतांना तरुणाई मध्ये प्रचंड स्पिरीट दिसले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते जा आपल्या घराच्या भितीवर लिहून ठेवा आम्हाला या देशाची शासन कर्ती जमात बनायचे आहे.हे आम्ही…
आपले जिगरबाज सैनिकच खरे हिरो आहेत
आमिर खानच्या तीन लग्नाच्या बातमी पेक्षा हे बातमी पुढील पिढी पर्यंत पोहोचली पाहिजे, ही घटना साधारण २१ वर्षांपुर्वीची आहे. जवळपास…
