“शूद्र” कुणबी आगरी भंडारी यांनी मराठा (क्षत्रिय) ब्राह्मण,वैश्य या उच्चवर्णीय शोषक,लुटारू यांचा इतिहास समजून घ्यावा.तरच “जरांगे” समजेल- राजाराम पाटील.
भारत हा कृषीप्रधान देश आहे.ही जगप्रसिद्ध गोष्ट आहे.तरीही जमीनदार शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर यांचे हिंदू धर्माने जन्मानुसार कायम विभाजन केले…
