जन सुरक्षा कायद्याची गरज नाही जुलमी कायदा रद्द करा – भाई विजयकांत गवई  

विशेष प्रतिनिधी चिखली:-महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या जन सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी 22 जुलै रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने तहसीलदार…

हॉटेल,रेस्टॉरेंटवर दारु विक्रीचा निर्णय रद्द महाराष्ट्रात दारु बंदीचा कायदा मागणीसाठी विधवा महिलांचे आक्रोश आंदोलन.

आझाद मैदान मुंबई – दारु मुक्ती आंदोलनाचे वतीने,मुंबईचे आझाद मैदानावर अनुक्रमे १५,१६,व १७ जुलै रोजी देवेंद्र फडणीसाचे मंत्री मंडळाने ३…

“मी कुणालाही घाबरत नाही”… बुद्ध म्हणतात, 

 मी म्हणतो म्हणून नाही, तर तुमच्या सदविवेक बुद्धीला पटत असेल तर घ्या अन्यथा नाही.एवढं स्वातंत्र्य बुद्धानी तुम्हाला दिले.म्हणजे तुम्ही घाबरू…

टेंभरी एमआयडीसी बुटीबोरी येथे सुरक्षा रक्षकांची सभा संपन्न    

विशेष प्रतिनिधी नागपूर – आज दिनांक 23.7.2025 रोजी दुपारी 1 वाजता टेंभरी एमआयडीसी बुटीबोरी,नागपूर येथे स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्याचे…

अन्याय अत्याचार विरोधात न्याय मागणे गुन्हा ठरणार?.

काय होणार रे मोर्चे काढून…..?…..बहुसंख्य लोक असे म्हणतात. “जो अपने हक की बात करेगा”,वो अर्बन नक्सल कहलायेगा ?. त्या बहुसंख्य…

पिंपरीतून ‘कामगार क्रांती’चा नारा: बांधकाम कामगारांचा राज्यव्यापी लढा सुरू, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

पिंपरी, दि. २० जुलै २०२५: महाराष्ट्राच्या बांधकाम कामगार क्षेत्रात आता एक नवा अध्याय सुरू झाला आहे! राज्यातील बांधकाम कामगारांच्या अनेक…

नवी मुंबईत आगरी कोळ्यांच्या अस्तित्वाची लढाई,ओबीसी मराठा संघर्ष?

नवी मुंबई मनपा निवडणुकीत पाणीचोरीवर प्रचार रंगणार! वनमंत्री गणेश नाईक यांचा महायुतीला घरचा आहेर. बारवी धरणाचं ४० एमेलडी पाणी गेल्या…

वर्षावास पर्वाची गोकुलधाम मलकापूर येथे उत्सवात सुरुवात.

विशेष प्रतिनिधी मलकापूर – आषाढी पौर्णिमेच्या दिवशी धम्मातील वर्षावास या मंगल पर्वाला प्रारंभ झाला.संबोधी बहुउद्देशीय संस्था गोकुळधाम वाकोडी द्वारा संचालित…

आगरी कोळी गावठाणातल्या बांधकामांना नोटीस.कृतघ्न झाले शासन आणि सिडको.

लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था,निवडणुका कोणत्याही असोत? महाराष्ट्रात इतरत्र शासन काहीना काही देण्याच्या घोषणा करते.नवी मुंबईत मात्र जमिनी,घरे जबरदस्तीने ताब्यात घेण्यासाठीच,शासन सिडकोच्या माध्यमातून…

वरिष्ठ सभागृहांमध्ये बिगर-राजकीय तज्ज्ञांची आवश्यकता : एक लोककल्याणकारी दृष्टिकोन…

राज्यसभा आणि विधानपरिषद या दोन्ही वरिष्ठ सभागृहांमध्ये सध्या केवळ राजकीय पक्षांच्या नेत्यांचे पुनर्वसन करण्याची प्रवृत्ती दिसून येते.याऐवजी,जर या सभागृहांमध्ये सामाजिक…