शेतकऱ्यांच्या दोन लाख पर्यंतच्या कर्जमाफीच गोडबंगाल!

शेतकऱ्यांना दोन लाख पर्यंत कर्जमाफी जाहीर केली आणि नेमकी मेक  “३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले कर्जदार असावे” ३० सप्टेंबर…

प्रा.डॉ.ज्योती वाघमारे च्या विचारधारेविषयी आपण बोलत राहूच. मूल्यमापनही करू…

सोलापुरात कार्यक्रम म्हणजे ज्योती सूत्रसंचालन करणार,हे ठरलेले होते.ज्या ज्या वेळी सोलापुरात व्याख्यानाला जात असे,तेव्हा खूपदा ज्योती सूत्रसंचालक म्हणून दिसे. प्रत्येक…

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मध्ये पाली व बुद्धिझम विभाग अंतर्गत जागतिक महिला दिन व सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर विशेष कार्यक्रम. 

जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त अमरावतीत विचारमंथन अमरावती : स्त्रीशक्तीचा गौरव,शिक्षणाची प्रेरणा आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या…

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) तर्फे आयु.संजय ज्ञानोबा पारडे यांची बौद्धाचार्य पदी नियुक्ती.

मुंबई दिनांक ८,प्रतिनिधी- फुले- शाहु – आंबेडकरी चळवळीतील बहु आयामी समाजाभिमुख,सृजनशील,संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित असलेले घाटकोपर मधील आयु.संजय…

ज्येष्ट कवी साहित्यिक लक्ष्मण देठे यांना सेवार्पण भांडुपरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित.

विशेष प्रतिनिधी भांडुप- सेवार्पण प्रतिष्ठान,मुंबई व स्वायत महाराष्ट्र अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन सोहळा २०२६ दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात…

समाज सेवक शांताराम देठे यांना समाज भुषन पुरस्कारासह अनेक पुरस्काराने  गौरविण्यात आले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) समाजातील वंचित शोषित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा सन्मान नेहमीच केला जातो.हरेगाव या ठिकाणी…

समाज सेवक शांताराम देठे यांना समाज भुषन पुरस्काराने गौरविण्यात आले.

पंचशील नगर घाटकोपर – आज माझे परममित्र,मोठे बंधू आदरणीय आयुष्यमान शांताराम शंकर देठे यांचा वाढदिवस आणि आदरणीय लक्ष्मी शांताराम देठे…

बुलढाणा जिल्हा भूमिपुत्र व्ही.एल.गवई (आय.ए.एस) पाषणातील झऱ्याला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

विशेष प्रतिनिधी बांद्रा मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यागाचा उपदेश आणि “शिका,संघटित व्हा,संघर्ष करा” असा मौलिक विचार अनुसरून मोक्याचा जागा…

सत्तेसाठी आघाडी चालते, मग विरोधी पक्षनेतेपदासाठी का नाही? लोकशाहीतील दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह!

भारतीय संविधानाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर आणि २६ जानेवारी १९५० पासून खऱ्या अर्थाने लोकशाहीचा स्वीकार केला. संविधानाने संघराज्य…

बापाचे प्रेम आणि आईचे संस्कार तुलना होऊ शकत नाही.

 पुण्यातील एका चाळीत ‘सदाशिव’ (वय ५५) आणि त्यांचा मुलगा ‘अनिकेत’ (वय २१) राहत होते. सदाशिव मार्केट यार्डमध्ये हमालीचं काम करायचे.…