राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने झालेल्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रध्दांजली– राजाराम सूर्यवंशी.
समाजवादी चळवळीचे प्रखर पुरस्कर्ते,तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते आणि राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा हे महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचे नाव…
स्वतंत्र मजदुर युनियन महाराष्ट्र राज्य कमिटीवर संतोष हेरोडे यांची निवड.
विशेष प्रतिनिधी कल्याण:- कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था उप सचिव तथा संयुक्त जयंती समितीचे अध्यक्ष श्री.संतोष हेरोडे यांची…
समता भूमी फुले वाड्यात विचारांचे दीप प्रज्वलित
विशेष प्रतिनिधी पुणे -महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली गेले ५२ वर्षे अखंडित सुरू असलेली प्रबोधनाची…
स्वतंत्र मजदुर युनियन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी सागर तायडे यांची तर महासचिव पदी गणेश ऊके यांची निवड.
विशेष प्रतिनिधी नागपूर:- स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य शाखेची वार्षिक सर्व साधारण सभा राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस पाटील,राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र जरोंडे,राष्ट्रीय उपाध्यक्ष…
आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा व त्यालाच प्राधान्य द्या…
असंघटीत क्षेत्रातील सर्वात मोठे क्षेत्र कोणते असेल तर ते आहे बांधकाम. त्यावर अवलंबून असणारे इतर घटक पाहिले तर त्या एकूण…
संरक्षिका’ पहल के तहत CISF यूनिट CSTPS चन्द्रपुर द्वारा विशेष बच्चों हेतु कल्याण कार्यक्रम का आयोजन
चन्द्रपुर, 30 नवम्बर 2025: CISF यूनिट CSTPS चन्द्रपुर ने अपनी सामाजिक उत्तरदायित्व पहल ‘संरक्षिका’ के अंतर्गत श्री साई मति मंद संस्थान,ताडाली…
निढळाच्या घामाने जमवलेला गरीब जनतेचा पैसा स्विकारणे बेशरमपणाचे आहे’असे उदगार डॉ.बाबासाहेबांनी काढले होते.
गुरुवार ता.28 ऑक्टोबर 1954 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हिरक महोत्सवानिमित्य पुरंदरे स्टेडियम, मुंबई येथे भरविण्यात आलेल्या अपुर्व सोहळ्यात 1 लक्ष…
थिबाराजाकालीन बुध्दविहार संघर्ष समितीच्या मोर्चा साठी जोरदार विरोधाची मोर्चे बांधणी करुनही मोर्चा साठी बौध्द समाजाची तुडुंब गर्दी हा बाबासाहेबांच्या विचारांचा विजय.
कागदावर कम्युनिटी हाँल (समाजमंदिर) बांधणार,नाव देणार बुध्दविहार ही समाजाचीच नव्हे तर तथागत बुध्दांच्या विचारांचीच फसवणुक! विशेष प्रतिनिधी रत्नागिरी:दि .२७ रत्नागिरी येथे डीएसपी…
चंद्रपूर जिल्ह्यात हिंदू महार म्हणून नोंद केलेल्या लोकांची संख्या शून्य आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील धम्म दिक्षेनंतर चंद्रपूर येथे 16 ऑक्टोबर 1956 रोजी हजारो अनुयायांना धम्मदीक्षा दिली.यानंतर पुढील वर्षभर चंद्रपूर जिल्ह्यातील…
