कामगार नेते ते स्तंभ लेखक सागर तायडे यांचा जीवन संघर्ष
असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर मोठ्या संख्येने इतर पक्ष संघटने कडे वळतो आहे.याचा सर्वच जागृत कार्यकर्ता,बुद्धीजीवी,साहित्यिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.तो त्यांनी केला…
निर्भीड निर्भय निपक्षपाती लिहणारे स्तंभ लेखक सागर तायडे
आयु.सागर रामभाऊ तायडे यांच्या संदर्भात खर तर लिहीत असताना खूप बरे वाटते. त्याचे कारण की त्यांच्या लेखणी मधे सामन्य…
आदरणीय सागर तायडे एक विवेकी सत्यशोधक…
फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे खंद्दे पुरस्कर्ते स्वतंत्र मजदूर युनियनचे राज्य अध्यक्ष,सत्यशोधक कामगार संघटनेचे संस्थापक सदस्य,राज्यातील नोंदणीकृत ७४ कामगार संघटनेच्या…
रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट कोणते ?.
३ ऑक्टोबर २०२५ रोजी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या स्थापनेला ६८ वर्ष पुर्ण होत आहेत.त्यानिमित्याने विशेष लेख आजच्या तरुणांना रिपब्लिकन पक्ष…
विवेकवादी विचारांचा जागर !
आपल्या देशामध्ये अनेक पौराणिक आणि मिथक (दंतकथा) लिहिल्या गेल्या आहेत.त्यांच्या आधारित पारंपारिक पद्धतीने विविध जाती धर्मात उत्सव साजरे केले जातात.घटस्थापनेच्या …
संविधानवादी कामगार संघटना परिसंवाद
रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सेना सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने संविधानवादी कामगार संघटना सोबत घेऊन…
आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी ओबीसीनो, आरक्षणासाठी राष्ट्रीय लढा उभारा.राजाराम पाटील.
ओबीसींच्या हक्कांच्या मंडल आयोगासाठी देशात लढा उभा करणारे माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांच्या नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात…
दि बा पाटील म्हणजेच “ओबीसी नेते” हे समजावणे.पत्रकार साहित्यिक लेखक कवी गायक यांची जबाबदारी.राजाराम पाटील.
“पाटील” ही गावाची जबाबदारी होती.आदिलशाही निजामशाहीत (क्षत्रिय)मराठा पाटील आणि (ब्राह्मण) कुलकर्णी या उच्चवर्णीय रयतेच्या शोषक अधिकाऱ्यांची वतने आणि गढ्या उध्वस्त…
आमदारांना खुश करण्यासाठी गठीत केलेली समितीचा जी.आर.रद्द करा- महासंघाचे होळी आंदोलन
विशेष प्रतिनिधी सोलापूर : बांधकाम कामगारांचा मौलिक अधिकार हिसकावून घेऊन आमदारांना खुश करण्याठी गठीत केलेली समितीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या…
