बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचे सोशल ऑडिट झालेचं पाहिजे.- माजी न्यायमूर्ती मदन लोकूर.
विशेष प्रतिनिधी मुंबई: देशातील सर्वात मोठा उद्योग धंदा म्हणजेच बांधकाम.बांधकाम कामगारांना कायदा असतानाही बांधकाम कामगाराचे कल्याण का नाही?. ही खंत…
संविधान जागृती अभियानात प्रभात फेरी काढण्यात आली.
२६ जानेवारी १९५० साली भारतात संविधान लागु झाले आज आपण देशात संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत.आज आम्ही सर्व…
प्रजासत्ताक दिन म्हणजे सत्य नारायण महापूजा घालण्याचा दिन झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य मुंबई रमेश भाई सांगारे, यांच्या पुढाकाराने दरवर्षी केदारे चौक (गाढव नाका) भांडुप येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत…
विभागातील कार्यकर्ते,नेते गटबाजी विसरून एकत्र आल्यास समाजाच्या जागेचे रक्षण करता येईल.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकता विकास वाचनालय केदारे चौक (गाढव नाका) भांडुप येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
प्रजासत्ताक दिन चिरायू झाला पाहिजे.
भारत देश २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला.आज भारतीय नागरिक प्रजेची सत्ता आहे हे गर्वाने सांगु शकेल काय?. राजे महाराजे,भांडवलदार,सावकार…
माणसाचे जीवन आणि जगण्यासाठी संघर्ष एक वैचारिक लेखसंग्रह.
अविनाश टिपले हे नाव जे वाचक आहेत त्यांना नक्कीच परिचित आहे.महाराष्ट्रातील अनेक दैनिकांमधून ते सतत लिहीत असतात.चंद्रपूर हे शहर कोळशाच्या…
कामगारांसाठी इको फ्रेंडली चर्चा सत्र
जनप्रहार कामगार संघटना जिल्हा कमिटी हिंगोली यांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला. जनप्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन दवंडे यांच्या प्रमुख…
पोलीसच न्याय देत नसतील तर संघर्ष कोणा बरोबर करावा ?.
संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक अन्याय अत्याचार झाला तर प्रथम पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी जावे लागते.पोलिस अन्याय अत्याचार करणाऱ्या विरोधात गुन्हा…
26 जानेवारी संविधान (गणतंत्र) दिवस
भारतात दर वर्षी 2 राष्ट्रीय सण साजरे केले जातात.15 आगस्ट स्वातंत्र दिवस व 26 जानेवारी संविधान दिवस याचे गणतंत्र दिवस,प्रजासत्ताक दिवस…