छत्रपती शिवरायांचे रयतेचे स्वराज्य आणि अनधिकृत घरे तुटण्याचा गावठाण प्रश्न.

अस्तित्वात नसलेल्या मोक्षासाठी दूषित दुर्गंधीत प्रयागराज मध्ये मोक्ष मिळतो.असे सांगणारे उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकार,तेथे झालेली चेंगरा चेंगरी,अनेकांचे मृत्यू तोच…

अर्बन कंपनीच्या कामगारांची (पार्टनर) च्या समस्या संबंधित भांडुपमध्ये.सि.आय.टी.यु संलग्न गीक वर्करयुनियन ची सभा संपन्न. 

अर्बन कंपनी हि एक  ऑनलाईन कंपनी आहे.येथील कामगार पार्टनर म्हणून काम करतात.ग्राहकाने रेटिंग कमी दिले किंवा तक्रार केली की कंपनी…

नितीन बगाटे धाडसी,कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख पोलीस अधिकारी.

माननीय संपादक आपल्या लोकप्रिय दैनिकांत प्रसिध्दी द्यावी ही विंनती नितीन बगाटे धाडसी,कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख पोलीस अधिकारी.    छत्रपती संभाजीनगरच्या भूमीत…

आठ वर्षे वयाच्या विशाखाची जागृती व आपण. 

बहुधा मे महिन्याचा पहिला आठवडा असावा.मित्रवर्य धम्मशील भोंगाडे यांना भेटायला गेलो होतो.भोंगाडे साहेबांना फोन केला असता ते म्हणाले कि, ‘तुम्ही…

॥देशातील आरोग्य व्यवस्था आणि अर्थसंकल्प॥

 “आदर्श जयंती अभियान” राबवताना मुंबईत एका जयंती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या घरी जावे लागले.कार्यकर्ते घरी नव्हते.सोईसाठी आपण त्यांना कांबळे साहेब म्हणू या. …

विपश्यना साधना कठीण कामाचा पहिला दिवस.

जीवनात सगळचं चुकीचं नसतं,फक्त होकार,नकार आणि माघार कुठे घ्यावी एवढं कळायला हवं.ज्यांनी तुमची धडपड पाहिलीय फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी…

संयुक्त महाराष्ट्र,कामगार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’…

मेंदू स्वच्छ्ता अभियान जनजागृती करण्यासाठी

भारत सरकारचे वार्षिक राष्ट्रीय उत्पन्न – 12 लाख 54 हजार कोटी रूपये,  तर मंदिरांचे वार्षिक उत्पन्न 80 लाख कोटी रूपये. …

धर्म म्हणजे काय समजून घेण्यासाठी विपश्यना साधना केली पाहिजे.

विपश्यना साधना महा कठीण काम आहे हे सर्व सामान्य माणसांच्या मनावर बिबवल्या गेले आहे. दहा दिवस आर्यमौन धारण करावे लागते.साधना…