कालही आंबेडकर, आजही आंबेडकर: सत्याचा लढा आणि बुद्धिजीवींचे मौन

कालही आंबेडकर आजही आंबेडकर!विधानसभा निवडणुकीत महा विकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करणारे बुद्धिजीवी विचारवंत, साहित्यिक, संपादक, पत्रकार, आणि सामाजिक कार्यकर्ते…

“स्त्री स्वातंत्र्याची लढाई: लुजैन अल हाथलुल ते भारतीय संविधान”

गोड हास्य व तमाम महिलांचे नेतृत्व: बंदिस्त होणार? फोटोतील मुलगी आहे लुजैन अल हाथलुल. वय 31. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून पदवीधर…

आंबेडकर…! आंबेडकर….!आंबेडकर…..!

आंबेडकर म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हे, तर जगातील शोषितांच्या हृदयात धगधगत ठेवलेली ऊर्जा आहे. आंबेडकर हे नाव घेतले की, समाजाच्या…

अमित शहा यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध: पाथर्डी फाटा येथे भीम अनुयायांचा आंदोलन

पाथर्डी फाटा, नाशिक (दि. 19): केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसद भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध…

बांधकाम कामगारांचा कायदा धाब्यावर बसवून स्वतःचीच एजंटगीरी सुरू करणाऱ्या कंत्राटदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे यासाठी नागपूर विधानसभेवर 18 डिसेंबर रोजी बांधकाम कामगारांचा प्रचंड लक्षवेधी मोर्चा

नागपूर (विशेष प्रतिनिधी) दि.१७ डिसेंबर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विधानसभा निवडणुक आचारसंहितेचे भांडवल करून 17 ऑक्टोबर 2024 पासून महाराष्ट्रातील…

विश्वकर्मीय सुतार समाजासाठी सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे!

विश्वकर्मीय राज्यस्तरीय सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय क्रमांक २०२४/प्र/क्र २५ महामंडळे दिनांक १६/०३/२०२४ अन्वये सुतार समाज आर्थिक…

आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते…!

विधानसभा निवडणुकीत या निष्ठावंत समाजाने सर्वच आंबेडकरी नेत्यांना नाकारले त्याच पद्धतीने त्यांनी राजकिय सत्ता स्पर्धेत स्वताची राजकीय शक्ति दाखवणाऱ्या एड…

माझ्या आठवणीतील महादेव बोरकर!

हाडामासाचे शिक्षक महादेव बोरकर यांचा जन्म भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात २५/१/१९३९ ला आसोला येथे झाला.आसोला हे गाव अतिशय लहान.अवतीभवती कुठेही…

मुलाचा संघर्ष: अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि त्याचा जीवनप्रवास !

आजच्या काळात मुलाच्या जीवनातील संघर्ष आणि त्याच्यावर टाकल्या जाणाऱ्या अपेक्षांबद्दल बोलणे महत्त्वाचे झाले आहे.भारतीय समाजात मुलाला नेहमीच जबाबदाऱ्यांचा केंद्रबिंदू मानले…

प्रतिगाम्यासोबत जे जातात ते आंबेडकरवादी नाहीत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेवर आधारित समाज रचनेचा स्वप्न पाहिले होते. त्यांचा प्रत्येक विचार,संघर्ष आणि कृती शोषित,वंचित आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी होती.आंबेडकरवादाचा…