तालुका कामगार सुविधा केंद्र कंत्राटी कर्मचारी आणि सरकारी अधिकारी भ्रष्टाचारची केंद्र झाली आहेत.

मंडळाच्या आदेशानुसार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एन्ट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपले…

इंडियन असोसिएशन फॉर द हँडिकॅप आणि जे. एन. के. इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विघगाने दिव्यगांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप. 

विशेष प्रतिनिधी मुंबई – सोमवार दिनांक १७/०३/२०२५. रोजी संध्याकाळी ४. वाजता संतोषीमाता हॉल. ठाणे पश्चिम येथे इंडियन असोसिएशन फॉर द…

काळू बाळू यांच्या वंशजानी वगाचे सादरीकरण करून जुन्या आठवणीला दिला उजाळा…..!

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित “संपूर्ण महाराष्ट्राला हसविणाऱ्या तमाशा सम्राट काळू-बाळू यांचे स्मारक नसल्याने मान्यवरांनी व्यक्त केली खंत” मुंबई(प्रतिनिधी )= विनोद सम्राट…

ग्रामसेवकांवर मा.राज्यपाल यांच्या आदेशाच्या अवमान केला म्हणून गुन्हा दाखल करावा.

विशेष प्रतिनिधी -गोंदिया  ग्रामीण भागातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना मागील वर्षभरात किमान 90 दिवस (बारा महिन्यातून किमान तीन…

सामाजिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचे नेमके स्थान काय…? 

आपल्या भारत देशात लोकशाही आहे. लोकांनी लोकांच्या हितासाठी आप आपला प्रतिनिधि विधानसभा आणि लोकसभा मध्ये मतदानाच्या माध्यमातून निवडून पाठवायचा आहे.आणि…

आजची संस्कृती म्हणजे तुला चप्पलने मारतो,कानशिलात मारतो,कोथळा काढतो 

पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना निपुत्रिक म्हटले. ही टीका अंत्यत वाईट तर होतीच.पण १९६० साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री…

रंगपंचमी आणि गोंधळलेली मानसिकता: बौद्धांची सामाजिक आत्मघातकी भूमिका

माननीय संपादक आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी द्यावी विनंती. रंगपंचमी आणि गोंधळलेली मानसिकता: बौद्धांची सामाजिक आत्मघातकी भूमिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६…

सामाजिक उत्तरदायित्वचा सेवावृती महिला सन्मान पुरस्कार २०२५ ने शिरीन लोखंडे सन्मानित. 

विशेष प्रतिनिधी मुंबई- सामाजिक कार्यासोबत कर्तुत्वाचा सन्मान सेवा वृती पुरस्कार २०२५ वितरण सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे श्री संजय…

पहाटेची लवकर उठण्याची अमर्याद ताकद…..तुम्ही सकाळी किती वाजता उठता…?

हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक…

उत्तम अंभोरे,भीमराव सरवदे,राजेंद्र गोणारकर,कोंडबा हाटकर यांना राजरत्न उत्कृष्ट वांडमय पुरस्कार जाहीर.

छत्रपती संभाजी नगर : साहित्य हा समाज मनाचा आरसा असून समाजात प्रतित होणारे चित्र साहित्यात प्रतिबिंबित होत असते. समाज मनात परिवर्तन…