“झाला विधी, द्या निधी, पुन्हा कधी?” म्हणणारे दयानंद बगाडे गुरुजी गेले!”

 काही मानस आपल्या आचरण व बोलण्याने दिलखुस व्यक्तिमत्वाने ओलखलेले जातात. त्यात “झाला विधी, द्या निधी, पुन्हा कधी?” अशा पध्दतीने आपल्याच…

एक दिवस भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानवंदना देणार!. आणि वर्षभर त्याकडे दुर्लक्ष करणार ?.

भीमा कोरेगाव विजयस्तंभ व विजयतंभ परिसरातील पावणे दहा एकर जागेवर माळवदकर कुटुंबाचा ताबा आहे.सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने प्रत्येक वर्षी…

जगात पुस्तक प्रेमी म्हणून ओळख असणाऱ्या आंबेडकरांनी मनुस्मृतीची जाहीरपणे होळी का केली?.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड सत्याग्रहा दरम्यान मनुस्मृतीची जाहीरपणे होळी केली होती,कारण या ग्रंथात जातीभेद आणि अस्पृश्यतेला…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे मोठे यश ५ नगराध्यक्ष, १०४ नगरसेवक.

विशेष प्रतिनिधी मुंबई, दि. २२ : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालात प्रस्थापित जातदांडगे धनदांडगे यांच्या उमेदवारावर मात करून वंचित…

“महिलांना माहेर आहे,पण अधिकार काहीच नाही.”

कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही होताच वकिल हसून म्हणाले… “घ्या मॅडम,आता तुमचा घटस्फोट झाला.कोर्टानं तुम्हाला 30 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून…

हैदराबाद येथील हुसैन सागर तलावातील तथागत गौतम बुद्धाचा पुतळा साद घालतोय!!

जगातील सर्वात उंच आणि भारतातील एक मोनोलिथ म्हणून गौरवांकित केला गेलेला तथागत गौतम बुद्धांचा भव्य पुतळा हैदराबादच्या प्रसिद्ध हुसेन सागरात…

बौद्ध अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात यावे.

विशेष प्रतिनिधी मुंबई- आज दि.18/12/25 रोजी शासनाच्या वतीने अल्पसंख्याक हक्क अधिकार दिवस साजरा करण्यात आला.यावेळी बुद्धिस्ट मायनॉरीटी मिशनचे प्रतिनिधी मा.राजाभाऊ…

चिंतन अध्यात्माच्या नादाने विज्ञानाकडे पाठ फिरवलेला भारत 

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी शहर मध्ये प्रसिद्ध साई बाबा मंदिर आहे.लाखों भक्तांच्या दुख मुक्तीसाठी ते प्रसिद्ध आहे. श्रद्धा सबुरी आणि भक्ति…