“तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, पण माणूस माणसापासून दूर गेला”
खरंच,प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीला बघता-ऐकता येते; आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या…
लोकशाहीचा उत्सव की मतदारांच्या अधिकाराची गळचेपी? : बिनविरोध निवडीचा नवा पेच.
महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रशासकाच्या काळात थांबलेली विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांना वाचा…
शहीद हिराजी पाटील यांना वंदन!
कर्जत शहरातील आमचे मित्र कवी,लेखक,कुणब्याचं पोर चित्रपट निर्माते कोमसाप तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट अँड. गोपाळ शेळके हे मागील 25 वर्षापासून ब्रिटिशांच्या…
शौर्य दिनानिमित्त वाहतूक मार्गवर पोलिसाकडून जाणूनबुजून कोंडी.
विशेष प्रतिनिधी भीम कोरेगांव –पुणे-नगर महामार्ग: या मार्गावर शौर्य दिनानिमित्त वाहतूक निर्बंध (Restrictions) आणि वळणे (Diversions) असतात.जड वाहनांसाठी: मुंबई/पुणेकडून नगरकडे…
भीमा कोरेगाव विजय स्तंभ जागेच्या संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि भिम सैनिक.
पेशवाईचा वैचारिक वारसदार गृहमंत्री,त्याचे सरकार आदेश देणार.पोलीस त्याची अंमलबजावणी करणार आणि भिम सैनिक संघर्ष करणार सध्या आपल्या देशात हेच चालू…
२०२५ चे ३१ तारखेला सेवानिवृत्ती त्यांचे उत्तराधिकारी – श्री २०२६ यांची उपस्थिती.
अठरावे शतक,एकोणवीसावे शतक आणि एकविसावे शतक कसे गेले हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही.पण २०१४ पासून २०१९ आणि २०१९ ते…
एकत्र कुटुंब व्यवस्था संपणार आहे?.
आधुनिक तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करीत असतांना एकत्र कुटुंब व्यवस्था संपत चालली आहे. याचा गांभीर्याने .विचार करावाच लागेल.येणार्या वीस पंचवीस वर्षांत नसुन येत्या…
थायलंडचे पूज्य भिख्खू अजान जयसारा यांचा बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष मंगलमय संवाद धम्मयात्रा.
विशेष प्रतिनिधी मोताळा – थायलंड येथील राजघराण्यातील पूज्य भिख्खू भदंत अजान जयसारो यांचा बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष मंगलमय संवाद…
चलो बुद्धगया,नेपाळ धम्म सहल.
भगवान गौतम बुद्धाच्या पदस्पर्शाने पवित्र असलेल्या ठिकाणाची धम्म सहल मंगल मैत्री ग्रुप तर्फे 1 किंवा 2 मे 2026 मध्ये 12…
