बुद्ध आशिर्वाद देत नाही, बुद्ध शाप ही देत नाही..

चरथ भिक्खये चारिकम,बहुजन हिताय – बहुजन सुखाय| जगातील पहिल प्रशिक्षित संघटन निर्माण करणारे मानवाला दुःख मुक्तीचा,मानव हिताचा कल्याणकारी मार्ग दाखवणारे,चरथ…

मृत्यूचे दुःख सर्वांना समान आहे.

गुजरात विमान दुर्घटना ही मुंब्रा रेल्वे अपघाता नंतरची दुसरी आपत्ती आहे.सर्व भारतीयांना समान राष्ट्रीय दुःखात लोटणारी आहे.आमचे देशबांधव हे आमच्याच…

एक सच्चा धम्म प्रचारक हरपला……

विशेष प्रतिनिधी मुंबई :- बौद्धजन पंचायत समिती या संस्थेचे जेष्ठ,सर्वांचे लाडके आदरणीय बौद्धाचार्य,कवी,श्रामणेर “नारायण रामचंद्र जाधव” यांची प्राण ज्योत मावळली.ते…

मी जिवंत आहे.

सेलिब्रेटींनी हजेरी लावलेल्या पार्टीत,एक वृद्ध गृहस्थ काठीच्या मदतीने स्टेजवर आले आणि त्यांच्या जागेवर बसले.  होस्टने विचारले,”तुम्ही अजूनही अनेकदा डॉक्टरांकडे जाता…

एक अत्यंत समर्पक आणि अंतर्मुख करणारा विषय ‘मैत्रीतील मंदी’

मी अलीकडे हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या फेब्रुवारी अंकात एक अत्यंत विचारप्रवर्तक लेख वाचला आणि तो थेट हृदयाला जाऊन भिडला.या लेखात ‘Friendship…

चळवळीतला कार्यकर्ता जिवंत,तर समाज सुरक्षित…..

“कोणत्याही जातीतला,धर्मातला,समाजातला कार्यकर्ता (अराजकीय) हा कार्यकर्ताच असतो.तो एक समाजाचा अविभाज्य घटक असतो.तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातील तत्ववेत्ते,महापुरुष आणि आजची सर्वसामान्य जनता यातील…

आजच्या रिटायर माणसाला डॉक्टरच्या औषध पेक्षा प्रेमाने बोलण्याच्या औषधची गरज आहे.

भारतात सेवा निवृत रिटायर माणूस म्हणजे एक समस्या झाली हे.त्यांच्या आई वडिलांनी शेतात मोलमजुरी करून मुलाला शिक्षण दिले.म्हणूनच तो शहरात…

तळतळाट! तळतळाट!!

गुलाम बनलेल्या कंत्राटी कामगारांनो जागे व्हा,जागे व्हा, तुमच्या कष्टाचा,मेहनताना, पगार मागा घाणीचे काम करणाऱ्या,लाखो कंत्राटी कामगार माझ्या माता बंधू बहिणींना युवा-युवतीना…